जालना : आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरु असलेले मराठा आरक्षण आंदोलन (Maratha reservation agitation) तीव्र होण्याची शक्यता आहे. काल झालेल्या अमानुष लाठीचार्जनंतर आता पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप करत 200 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासकीय कामकाजात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे अशा विविध आरोपांखाली गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले […]
Maharashtra Rain Update : गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Rain Update) दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच अनेक ठिकाणी ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. त्यात आता एक दिलासादायक बातमी आली आहे. ती म्हणजे कोकण, मुंबई आणि पुणे शहरात पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता […]
Raj Thackeray : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे […]
जालना : आम्ही चार दिवसांपर्यंत तुमचा अन्याय सहन करत होतो, पण कालचा प्रकार गंभीर घडला. पण त्यानंतरही आम्ही शांततेत आंदोलन करु आणि आता तर आरक्षण घेऊनच आंदोलन थांबवू, असा निर्धार करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन पुन्हा सुरु केले आहे. अंतरवाली सराटी गावातून सध्या पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता […]
Maratha Reservation Protest : मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation Protest) पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच आता अहमदनगरमध्ये एस टी महामंडळाने देखील या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार आज एसटीच्या सर्व लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. ‘लाठ्या-काठ्यांची भाषा बंद […]
Maratha Reservation : मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात पाय ठेवल्यास त्यांचा तीव्र विरोध करू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे. तर […]