Dr.B.R.Ambedkar Birth anniversary : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) अहमदनगरमधील टपाल कर्मचाऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. त्यांनी कुष्ठधाम वृद्धाश्रमामधील बांधवाना मिष्टान्न भोजनाचे आयोजन केले. यावेळी एस.डी. आहेर उपस्थित होते. मतिमंद मुलाची निवासी शाळा तपोवन नगरमध्ये विद्यार्थी यांना अल्पोपहार व डॉ आंबेडकर जीवनगाथा या पुस्तकेचे वितरण करण्यात आले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]
Fair of Government Schemes : राज्य सरकार (State Govt) राज्यातील सामान्य लोकांसाठी अनेक महत्वाच्या योजना (Scheme) राबवत असते. मात्र, योजनांच्या अपुऱ्या माहितीमुळे किंवा कागदपत्रांमधील त्रुटींमुळे पात्र लाभार्थी हे या योजनांपासून दूर राहतात. मात्र, या योजनांची माहिती ही पात्र नागरिकांना मिळवून देण्यासाठी आता राज्य सरकारच्या वतीने शासकीय योजनांची जत्रा (Fair of Government Schemes) हा अभिनव उपक्रम […]
राजाराम कारखान्यावर केलेल्या आरोपाची कागदपत्रे घेऊन संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात हजर आहे. तुम्हीदेखील डी. वाय. पाटील साखर कारखान्याची कागदपत्रं घेऊन बिंदू चौकात यावं. असं खुलं आव्हानच अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आमदार सतेज पाटलांना (Satej Patil) दिलं आहे. राजाराम सहकारी कारखाना निवडणुकीवरून पाटील आणि महाडिक गटामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. आज महाडिक गटाकडून […]
Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी देखील देखील कोसळल्या आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. येणाऱ्या काही तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने देण्यात […]
Dhananjay Mahadik Attack Satej Patil : राजाराम सहकारी कारखाना निवडणुकीवरून आमदार सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. नुकतेच पाटील यांच्या गटातील 27 उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलं होते. त्यानंतर पाटील यांनी महाडिकांवर हल्लाबोल केला होता. आता त्यांना प्रत्युत्तर देताना धनंजय महाडिक म्हणाले सतेज पाटील हे सगळीकडे सांगतायत मी 96 कुळी पाटील […]
Amravati : बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला झटका देणारी घटना घडली आहे. ज्या भाजपने देशाला काँग्रेसमुक्त करण्याचा विडाच उचलला आहे त्याच भाजपने चक्क काँग्रेसला बळ देणारे काम केले आहे. एरव्ही हे दोन्ही पक्ष एकमेकांचे हाडवैरी. दोघांत विस्तवही जात नाही. नेते तर एकमेकांवर अगदी खालच्या भाषेत टीका करतात. मात्र, अमरावतीत बाजार समितीच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी […]