नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Politics : मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र येण्याने काँग्रेसच्या (Maharashtra Politics) अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) भवितव्य. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिहारच्या निवडणुका. राज ठाकरे यांचे (Raj Thackeray) आक्रमक हिंदुत्व आणि हिंदी भाषा विरोधी धोरण (Hindi Language Row) पाहता त्यांना राज्य […]
सातारा तालुक्यातील शिवथर येथे अज्ञात व्यक्तीने एका विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरी गळा चिरुन निघृन खून केल्याची घटना घडली.
या भागात मार्किंग पूर्ण झाले असून, साडेसहाशेपेक्षा जास्त अतिक्रमणे असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. दिल्ली गेट ते हर्सुल
Sudhir Mungantiwar On Nishikant Dubey : राज्यात सध्या मराठी आणि हिंदी भाषेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे ठाकरे बंधू हिंदी
RSS कडून राज्यामध्ये हिंदी-मराठी भाषावाद निर्माण झाला आहे. त्यावर सर्वच भाषा या राष्ट्रभाषा असल्याचं वक्तव्य करण्यात आलं आहे.