Jalna Maratha Protest : जालन्यातील मराठा आंदोलकांवर (Jalna Maratha Protest) घडलेल्या लाठीचार्जप्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोषींना (Tushar Doshi) आधी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर दोषी यांची पुण्यात सीआयडीचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या बदलीवरुन मराठा आंदोलकांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. या प्रकरणावरुन मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak keserkar) तुषार दोषी यांच्या बदलीला […]
Dhangar Reservation : जालना येथील धनगर आरक्षण आंदोलनाला (Dhangar Reservation) हिंसक वळण लागले. या प्रकरणाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. या मुद्द्यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आक्रमक झाले असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. आमदार पडळकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी […]
Marathwada Water Issue : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच आता पाण्यावरूनही (Marathwada Water Issue) ठिणगी पडली आहे. मराठा आंदोलन सुरू असल्याने जायकवाडीत पाणी सोडू नका असे लेखी पत्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना लिहिल्याने खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणातही तीव्र पडसाद उमटले आहे. ठाकरे गटानंतर आता […]
Vijay Wadettiwar : दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारला रेटकार्ड पाठवले. यावरून आता काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला या प्रकाराचा जाब विचारत घणाघाती टीका केली. कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे याचे भान सरकारला नाही. आमदारांना खोके दिले जातात पण शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही, असा आरोप […]
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. या दरम्यान मराठा समाजातील तरुणांनी आपलं जीवन संपवल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे मराठवाड्यातील लातूरमध्ये एका तरूणाने आपलं जीवन संपवलं आहे. तर […]
Hingoli News : यंदाच्या मान्सूनमध्ये(Mansoon) काही भागांत जास्त तर काही भागांत पावसाने पाठ फिरवल्याने म्हणावं तशी पिके आली नसल्याची परिस्थिती आहे. जे पीक आले आहेत, त्या पिकांच्या पैशांतून घेतलेलं पीक कर्जसुद्धा फेडणं शक्य नसल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी(Farmer) मोठं पाऊल उचललं आहे. हिंगोली जिल्ह्यातील 10 कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला काढले आहेत. अवयवाच्या दराबाबत एक पत्रचं शेतकऱ्यांनी […]