- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना दिलासा
Decision Regularize Encroachment Rural Areas : येत्या काळात वाळू धोरणात सुटसुटीतपणा आणून वाळू वाहतूक करिता खूली परवानगी देण्यात येईल. ओबीसी समाजाच्या घरकुलासाठी मोदी आवास योजना केंद्र शासन आणत आहे. यात मागेल त्याला घरकुल देण्यात येईल. गायरान जागेवर बांधण्यात आलेले घरकुले नियमित करण्यात येतील. अशा महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे […]
-
Nashik Crime : मुलीचं अपहरण करणाऱ्याच्या घराबाहेरच आई-वडिलांवर अंत्यसंस्कार
Nashik Crime : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं हताश झालेल्या आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प इंथ घडली आहे. पण ज्या तरुणानं मुलींच अपहरण केलं त्याच्या घरासमोर मुलीच्या मृत आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की रविवारी […]
-
मोदी-आंबेडकरांची भेट होणार?; ठाकरेंचा डाव उधळण्यासाठी आठवले लावणार ताकद
Ramdas Aathvale on Prakash Aambedkar : सत्तासंघर्षानंतर भाजप आणि ठाकरे गटामध्ये वेळोवेळी वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याचे चित्र सर्वांनीच पहिले आहे. एकनाथ शिंदेंना वेगळं करत भाजपने या आधीच उद्धव ठाकरेंची ताकद कमी केली आहे. त्यानंतर आता आठवले गटाच्या माध्यमातून भाजप ठाकरेंची उर्वरित ताकदही संपवण्याचा डाव आखत आहे. शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन […]
-
अहमदनगरच्या उड्डाणपुलावर युवकाचा मृत्यू; सहा महिन्यात तिसरा बळी
Ahmednagar Flyover accident : अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका चार चाकी वाहनाने दुचाकी वाहनावरील युवकाला स्टेट बँक चौक परिसरातील उड्डाणपुलाच्या वर असलेल्या वळणावर जोराची धडक दिल्याचे समजते आहे. हा अपघात एवढा जबर होता की या दुर्घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे […]
-
नाशिकच्या बांगडी व्यवसायिकाला महावितरणचा ‘शॉक’…
जेवढी लाईट वापरली तेवढं बिल आपल्याला आलं पाहिजे, त्यानुसार प्रत्येकजण महावितरणचं आलेलं बिल भरत असतो. अनेकदा तर अव्वाच्या सव्वा बिल आलेले अनेक प्रकार उघडकीस आलेले आपण पाहिलेत. पण एका छोट्या व्यवसायिकाला एक महिन्याचं तब्बल लाखोंच्या आसपास बिल आल्याचा प्रकार घडला. महावितरणकडून बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्यास तब्बल 4 लाख 5 हजार 490 रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे. […]
-
निळवंडेच्या पाण्याच स्वप्न साकरलं, फडणवीसांच्या हस्ते पाणी सोडणार
Nilwande dam water : उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. अकोले […]









