नाशिक – महाविकास आघाडी सरकारकडून (MVA) मला अटक होणार होती, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सातत्याने करत आहेत. पहाटेच्या शपथविधीवरूनही त्यांनी वक्तव्य केले आहे. हा फडणवीस यांचा नुसता कांगावा आहे. अटक झाल्यानंतर त्यांना प्रकाशझोतात यायचे होते. पण, त्यावेळचे मुख्यमंत्री सभ्य आणि सुसंस्कृत होते, असे शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुनावले. राऊत […]
मुंबई – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फटावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. या प्रकरणात आता आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की त्या दिवशी काय घडलं […]
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. राऊत यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवसेना प्रमुख ( Nashik Shivsena ) पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संजय राऊत संवाद साधणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात अनेक राजकीय नेत्याने दौरे […]
संगमनेर : माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आजारपणानंतर पहिल्यांदाच आपला मतदारसंघ संगमनेरमध्ये आले. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर मेव्हणे सुधीर तांबे आणि भाचे सत्यजीत तांबेंना पक्षातून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेल्याच त्यांनी म्हंटल होत… थोरात यांनी काँग्रेस हायकामंडला पत्र लिहीत विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामाही […]
अहमदनगर : तुकाई उपसा जलसिंचन योजना होणारच आहे. आणि ती होणारच काय मी केल्याशिवाय सोडणारच नव्हतो अशी प्रतिज्ञा आ राम शिंदे यांनी केली. मागील महाविकास आघाडी सरकारने आणि विद्यमान लोकप्रतिनिधीनी जाणीवपूर्वक सदरच्या योजनेत खोडा घातला. किरकोळ कारणे पुढे केली. ठेकेदारांची तीन वर्षापासून बिले दिली नाही. वाढीव तरतूद न करता योजना रखडत ठेवली. केवळ चुकीच्या बातम्या […]
नाशिक – ‘आताचं सरकार तुमच्या मनातील आहे. हे तुमचं सरकार आहे. म्हणून तुमचा अजेंडा तोच आमचाही अजेंडा आहे. आमचं पर्सनल असं काहीच नाही. सरकार आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आधीच्या सरकारच्या काळात योजना बंद का पडल्या, हे माहित नाही. पण, आता मनमाडकरांना रोज पाणी मिळणार,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री (CM […]