जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी योजनांवर ३ हजार २०० कोटी रूपये खर्च केले जात आहेत. या योजना अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत.
शहरातील बेकायदा बांधकाम, अतिक्रमणांविरोधात कारवाई करा, या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं
Ahilyanagar जिल्ह्यातील राहाता तालुक्याचे भूमीपुत्र गणेश निबे यांच्या कंपनीमध्ये देशाचे संरक्षण साहित्य बनणार आहे. त्याचे आज उद्धाटन झाले.
सोयाबीन (Soybean) खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी ही आमची मागणी आहे. या मागणीची दखल न घेतल्यास संसदेबाहेर आंदोलन करू.
खिशात दिडकी नसताना गतिमान महाराष्ट्राच्या गप्पा मारायच्या. अनेक मोठे प्रकल्प जाहीर करायचे मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पैसा नाही.
placement drive मध्ये अहिल्यानगरच्या विश्वभारती अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्वरित नोकरीच्या संधी मिळाल्या.