महायुती उमेदवार मोनिका राजळेंना मते मिळविण्यासाठी पंकजा मुंडे-प्रितम मुंडे दोघा बहिणींचा प्रयत्न आहे.
आधी जिल्हा बँकेचे घेतलेले पैसे भरा. तुम्हाला बँकेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका कर्डिलेंनी केली.
आ. संग्राम जगताप यांनी शहर विकासाचा ध्यास घेत शहराला मेट्रो सिटीचा दर्जा मिळवून देण्याचा निश्चय केला आहे.
कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कधीच कमी पडू दिला नाही. यापुढेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी मोनिका राजळे (Monika Rajale) यांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केलं.
निवडणूक आयोगाने आपली बॅग ऑटो चेकिंग मोडवर टाकली, माझी बॅग तपासली, मला त्याबद्दल काहीही म्हणायचे नाही. मात्र, सर्वांना समान न्याय हवा,