- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
अवकाळीचा तडाखा…होळीच्या सणावर विरजण
-
पालघर, नाशिक, बुलढाण्यात अवकाळी पाऊस बरसला, शेतकरी चिंतेत
नाशिक : पालघर (Palghar), नाशिक (Nashik) आणि बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष यांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने शेककऱ्यांसमोर […]
-
विरोधकांचा राजकीय भांडवल करुन त्रास देण्याचा उद्योग
सोनई – कौटुंबिक दुःखाच्या प्रसंगी सांत्वन करणे, धीर देणे ही आपली भारतीय संस्कृती असताना तालुक्यातील विरोधकांनी त्याचे राजकीय भांडवल करुन त्रास देण्याचा उद्योग चालविल्याची खंत मुळा उद्योग समुहाचे संस्थापक ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली. तालुका दूध संघाच्या कथित वीज चोरी प्रकरणी रुग्णशय्येवरील प्रशांत गडाख यांच्यावर दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी आयोजित […]
-
Chhagan Bhujbal : कांदा खरेदीवरून भुजबळांचा सरकारवर निशाणा, ‘नाफेडची आकडेवारी चुकीची’
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (price of onions) सातत्याने घसरण होत आहे. त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शेतकऱ्यांची हीच व्यथा लक्षात प्रत्यक्षात बाजार समितीत नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावी तसेच कांदा उत्पादक शेतकर्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) […]
-
बापानं मुलाला कॉपी पुरवली, पोलिसांनी धुतला
जळगाव : राज्यात दहावी-बारावीच्या (HSC Exam) परीक्षा सुरु आहेत. कॉपीकेस रोखण्यासाठी शिक्षण बोर्डाकडून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. अशात जळगाव जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावरचा व्हिडिओ (Jalgaon SSC Exam) सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एक पालक आपल्या पाल्याला कॉपी पुरवत असताना पोलिसांनी त्याला धू धू धुतला. गेल्या आठवडाभरापासून बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत तर दहावीच्या परीक्षा […]
-
लोकांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून हाकललं, महाजनांचा हल्लाबोल
जळगाव : अडीच तीन वर्ष लोक अडचणीत होते, लोक मरत होते, तेव्हा घरातून पाय बाहेर काढला नाही, आता त्यांना उशीरा सुचलेले शहाणपण आहे. आता त्यांना लोकांचे प्रश्न दिसत आहेत, महागाई दिसत आहे, असे म्हणत खेड येथे होणाऱ्या उध्दव ठाकरेंच्या सभेवरुन मंत्री गिरीश महाजन यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. आता लोकांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून हकलले […]
-
एक दिवस तुमचीही चांगलीच जिरेल.. बाळासाहेब थोरातांचा मंत्री विखेंना टोला
अहमदनगर : राज्याचे प्रश्न सोडविण्याऐवजी काही नेते फक्त जिरवाजिरवीचे राजकारण करत आहेत. मात्र, एक दिवस तुमचीही चांगलीच जिरेल हे लक्षात ठेवा, असा टोला माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांचे नाव न घेता लगावला. संगमनेर शहरात शनिवारी कांदा आणि वीज प्रश्नांवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या […]









