- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
खासदार विखेंनी राष्ट्रवादीवर साधला निशाणा; मविआ सरकारनं ‘साकळाई’ला डावललं
अहमदनगर : श्रीगोंदा (Shrigonda)व नगर (Nagar)तालुक्यातील 35 गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला (Saklai Upsa Irrigation Scheme)मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांच्याप्रती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन नगर तालुक्यातील रुई छत्तिशी (Rui Chattisi)येथे करण्यात आलं आहे. त्यावेळी नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे (Sujay vikhe patil)यांनी कार्यक्रमात साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाला मान्यता मिळण्यापासून तर थेट सिंचन योजनेला […]
-
मंत्री गडकरी म्हणाले…राजकारणात लोकांना मूर्ख बनवतो तो यशस्वी होतो
नाशिक : आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुन्हा एकदा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. राजकारणामध्ये सत्य सांगणं हे उपयोगाचं नसत, लोकांना जो जास्त मूर्ख बनवू शकतो तोच जास्त यशस्वी होऊ शकतो असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे. गडकरी यांचे हे […]
-
‘आमच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची खेचली’, थोरातांनी मुख्यमंत्र्याची समोरासमोरच खेचली
नाशिक : नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपल्या भाषणात मिश्किल टोला लागवला. त्यानंतर मंचावर उपस्थित […]
-
देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्सपो शिर्डीमध्ये
अहमदनग : शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून आपले नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे आयोजन २४ ते २६ मार्च, २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शन दिशादर्शक ठरणारे प्रदर्शन प्रत्येक कार्यकर्त्यांनी यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी केले. शिर्डी […]
-
Ahmednagar शहराला गारांच्या पावसाने झोडपले, नागरिकांची तारांबळ
अहमदनगर : सध्या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडला आहे. आज अहमदनगर शहराला देखील गारांच्या पावसाने झोडपले. अचानक आलेला पाऊस आणि त्यात गारा पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं अहमदनगर शहरात पाहायला […]
-
‘आम्ही मुंडे साहेबांचीच माणसं, त्यांच्या नावाने हॉस्पिटलही होईल आणि स्मारकही; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा..
Eknath Shinde : राज्य सरकार हे शेतकरी कष्टकऱ्यांचे सरकार आहे. आता जो अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला त्यामध्ये समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यात आले आहे. शेतकरी हा सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच तर आता राज्याच्या विकासावरील मळभ दूर करण्यासाठी महायुतीचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. आम्ही मुंडे साहेबांचीच माणसं आहोत त्यामुळे त्यांच्या नावाने हॉस्पिटलही होईल […]









