- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
पालकमंत्री नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर
-
शिर्डी पाळणा दुर्घटनेतील जखमींची जखमींची पालकमंत्र्यांनी घेतली भेट
Vikhe Patil : शिर्डी येथे पाळणा दुर्घटनेतील जखमींची आज पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सर्व जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली तसेच नाशिक येथील रुग्णालयात मोफत उपचार करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना देऊन कुटुंबियांना दिलास दिला. यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि छत्रपती शासन यांच्या वतीने एक लाख रुपयांच्या […]
-
वीज पुरवठा खंडित, अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
Ahmednagar city’s water supply disrupted अहमदनगर शहर पाणी योजनेवरील वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरासह उपनगरांचा पाणी पुरवठा उद्या (शनिवारी) विस्कळीत राहणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. आज (शुक्रवारी) दुपारी 4.30 वाजलेच्या सुमारास शहर पाणी पुरवठा योजनेच्या मुळानगर पंपिंग स्टेशन परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत होता. तसेच रात्री […]
-
‘बाळासाहेबांनी मला मोठं केलं तर, शरद पवार माझ्यासाठी’.. संजय राऊतांचे गौरवोद्गार
Sanjay Raut : कर्जत (जि. अहमदनगर) येथे आज मराठी पत्रकार परिषदेचा मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हजेरी लावली. यावेळी राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी आमदार रोहित पवार […]
-
न्यायालयाचा कौल तनपुरेंच्या बाजूने, कर्डिलेंना धक्का; राहुरीतील रस्ते होणार चकाचक
Ahmednagar News : राहुरी मतदार संघामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या सुमारे २५ कोटी रुपयांच्या विकासकामांना शिंदे-फडणवीस शासनाने स्थगिती दिली होती, मात्र अखेर उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर शासनाने विकासकामांवर आणलेले गंडांतर हटविण्यात आल्याची माहिती आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली. दरम्यान, न्यायालयाच्या या निकालाने माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना जोरदार […]
-
अहमदनगरमध्ये दोन गटात प्रचंड राडा; अफवावर विश्वास ठेवू नका, पोलीसांचे अवाहन
अहमदनगर : रामनवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली हिंसक घटना ताजी असतानाच काल रात्री अहमदनगरमध्ये (Ahmednagar crime) दोन गटात राडा झाला. झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. यात सहा व्यक्ती जखमी झाले तर एक वाहनाचे नुकसान झाले आहे. अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर (Ahmednagar Police) रस्त्यावर गजराजनगरमध्ये मंगळवारी दोन गट भिडले होते. झेंडा लावण्यावरुन वाद […]
-
तहसिलदारांच्या मागण्यावर दिलासादायक निर्णय घेणार, विखेंची ग्वाही
अहमदनगर : तालुका स्तरावरील नायब तहसिलदार पद हे अतिशय महत्वाचे असून, त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे.या प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेवून दिलासादायक निर्णय करण्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यातील सर्व तहसिलदार आणि नायब तहसिलदार आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. संघटनेचे प्रतिनिधी या नात्याने शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद […]









