- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
बारामतीचे पार्सल परत पाठवा, विखेंनी रोहित पवारांना डिवचलं
अहमदनगर : आज राज्याच्या विद्यमान सरकारनं वेगळे (Devendrs Fadnavis)निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मागच्या अडीच वर्षाच्या काळातील आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi), हे सरकार होतं की नव्हतं अशी या सरकारची अवस्था होती. जिल्ह्यात तीन तीन मंत्री होते पण कोविड (Covid) काळात कोणताही मंत्री आम्हाला मदत करायला पुढं आला नाही. विकासाच्या नावाखाली फक्त गप्पा मारायच्या बोंबा […]
-
कर्डिले चमत्कारिक, त्यांच्या टोपीखाली काय-काय दडलंय ? ; फडणवीसांनाही पडला प्रश्न
Ahmednagar News : नगर जिल्हा (Ahmednagar) बँकेच्या निवडणुकीत चमत्कार घडवत बँकेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडून खेचून आणण्यात भाजप (BJP) यशस्वी ठरला. अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी घडून माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्या मदतीने घडवून आणलेल्या या खेळीची जोरदार […]
-
मी रामभाऊंच्या पाठिशी म्हणत फडणवीसांनी दिला ग्रीन सिग्नल; काँग्रेसलाही पाडले खिंडार
Devendra Fadnavis : सरकारने शेतकऱ्यांसाठी सोलर फीडरची योजना सुरू केली आहे. रामभाऊ यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, राज्यात शंभर टक्के सोलर फीडर असलेले कर्जत जामखेड तुम्ही करून दाखवा. मतदारसंघातील रस्त्यांचा किंवा अन्य काही विकासकामे असोत त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो, की मी आ. राम शिंदेंच्या पाठीशी आहे, मी आपल्या पाठीशी आहे […]
-
भारतात फक्त छत्रपती संभाजीराजांचाच उदो उदो होईल; फडणवीसांनी ठणकावले!
Devendra Fadanvis : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar)करण्यात आले. या निर्णयाविरोधात सध्या जोरात राजकारण सुरू आहे. या निर्णयाविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनी उपोषणही केले आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस शनिवारी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी […]
-
तुम्ही ल्या थोडं मनवर; शेतकऱ्याचं सरकारला साकडं
जळगाव : राज्यात (Maharashtra)काही दिवसांपासून संपूर्ण अवकाळी पाऊस (Avakali Paus), वादळ, वारा (Storm, wind) आणि गारपीट सुरु आहे. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं (Farmer)मोठ्या प्रमाणावर शेती (Agri)पिकाचं (Crop) नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचं दुःख सरकारपर्यंत (Maharashtra Government)पोहचवण्याचा प्रयत्न एका सुशिक्षित शेतकऱ्यानं आपल्या अहिराणी गीतातून (Ahirani Geet) केला आहे. जळगाव जिल्ह्याच्या (Jalgaon) चोपडा तालुक्यात झालेल्या वादळामुळं स्वतःचं […]
-
जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला धक्का: बंडखोर संजय पवार विजयी
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जळगाव जिल्हा बँकेच्या (Jalgaon District Bank) निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या मदतीने बंडखोर संजय पवार (Sanjay Pawar) विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील (Amol Patil) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक नुकतीच पार पडली. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र […]









