राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employees) एक महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Inflation allowance) वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज राज्य सरकारने शासन निर्णय काढून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. (सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात बंपर वाढ; […]
सोलापूर : अक्कलकोट (Akkalkot accident) येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला दुपारी ४ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी वळणावर क्रुझर आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण धडक (Cruiser and truck accident) झाल्यानं ही अपघाताची घटना घडली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Six devotees killed in […]
Eknath Shinde and Devendra Fadanvis Complete 1 year Goverment : सेलिब्रेशन , इव्हेंट आणि जाहिरात या सर्व माध्यमातुन शिंदे – फडणवीस सरकार सतत चर्चेत राहिले. या सरकारचे काही इव्हेंट तर डोळे दीपावणारे होते. सरकार स्थापन झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महारष्ट्र दौरा असो, समृद्धी महामार्ग उद्घाटन , रायगड सोहळा, महारष्ट्र भूषण पुरस्कर असो , शासन […]
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला आज (30 जून) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला जात आहे. विविध विभागातील कामांची यादी वाचून दाखविली जात आहे. गतिमान सरकार म्हणतं कामांचा वेग आणि अचूकता याबाबत दावे केले जात आहेत. शासन आपल्या दारी म्हणत विविध योजना थेट जनतेच्या मतदारसंघापर्यंत जाऊन सांगितल्या जात आहे. (Eknath Shinde Government […]
Shivsena CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार व 10 अपक्ष आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. गेल्या वर्षाभरात सत्तासंघर्षामुळे हे सरकार कायम चर्चेत राहिले. आधी सुरत त्यानंतर गुवाहाटी आणि मग गोव्यामार्गे मुंबई असा सत्तासंघर्षाचा प्रवास आजही नागरिकांच्या चांगलाच लक्षात आहे. […]
अहमदनगर : अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये काही गुंडांच्या टोळ्या या मोक्याच्या जागांवर जबरदस्तीने ताबा घेत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. तसेच जागामालकांकडून जबरदस्तीने खंडणी वसूल केले जात असल्याचे प्रकार घडत आहे. या घटनांच्या विरोधात अनेक तक्रारी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आल्या होत्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्येही असे प्रकार घडत आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे […]