Sanjay Raut : राज्यात सध्या जातीय तणाव, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. या प्रकारांवरून आज पुन्हा एकदा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना घेरले आहे. राऊत म्हणाले, या राज्यातील महिला आजिबात सुरक्षित नाहीत. हजारच्या आसपास मुली पुण्यातून ठाण्यातून खानदेशातून मुंबईतून […]
Mharashtra Krushi Din : शेतकरी, बळीराजा सगळ्या जगाचा खऱ्या अर्थाने पोशिंदा. त्याच्या सन्मानाचा आजचा दिवस म्हणजे ‘महाराष्ट्र कृषी दिन’. शेती ही आपली आई आहे असं आपण फक्त म्हणतो. पण तिची खरी जपणूक आणि सेवा शेतकरी करतो. मात्र आज त्याच सगळ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा केवळं मांडली जाते. त्याला न्याय मात्र मिळतच नाही. मात्र आजच्या […]
Sanjay Raut on Bus Accident :नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बस डिव्हायडरला धडकून, टायर घासल्याने आणि डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला आणि 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनचे तीव्र पडसाद उमटत आहेत. ठाकरे […]
Ahmednagar : राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यामुळे कार्यक्रम राजकीय असो की शासकीय असो अथवा खासगी, नेतेमंडळी राजकीय भाष्य करण्याची संधी काही सोडत नाहीत. यातच अहमदनगरमध्ये उद्या रविवारी (दि.2) राजकीय रणधुमाळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रविवारी एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद […]
Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा समृद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात आहे. ही बस नागपूरवरुन (Nagpur) पुण्याकडे (Mumbai) निघाली होती. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे 8 जण किरकोळ जखमी असून […]
Buldhana Bud Accident : नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या खासगी बसला लागलेल्या भीषण आगीत 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर आता या अपघाताबाबत अनेक गोष्टी समोर येत असून, काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार अपघातानंतर बसला आग लागली. त्यावेळी बसमध्ये 33 प्रवासी होते. हायवेवरुन जाणाऱ्या इतर प्रवाशांनी वेळीच मदत केली असती, तर आणखी जीव वाचले असते, […]