Ahmednagar Cantonment Board : अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरिकांना दुमजली बांधकाम, आरोग्य सुविधा, लष्करी हद्दीजवळ बांधकाम अशा विविध मागण्याचं साकडं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांच्याकडे घातलं आहे. विठ्ठलराव विखे साहित्य पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंत्री राजनाथ सिंह आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी भिंगार […]
मुंबई : उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या पुढाकारानने होत असलेल्या विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची परिषद मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये आज आणि उद्या पार पडत आहे. या परिषदेसाठी देशभरातून विरोधी नेत्यांनी हजेरी लावली असून या नेत्यांची संपूर्ण व्यवस्था उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केली आहे, या परिषदेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा […]
– ऋषिकेश नळगुणे : 9 जुलै 2023. आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दिलीप वळसे पाटलांची सभा सुरु होती. बंडखोरीची भूमिका स्पष्ट करत असताना अचानक त्यांनी गिअर बदलला आणि रोहित पवारांबद्दल बोलत म्हणाले “त्यांचं वय 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचं वयही लहान आहे.” 24 ऑगस्ट 2023. कोल्हापूरमध्ये […]
Lumpy Skin : अहमदनगर जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी (Lumpy Skin) रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यात या रोगाच्या प्रादुर्भावाने अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जनावरांचे बाजार भरविण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या रोगाच्या अटकावसाठी व रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार नगर जिल्हा […]
INDIA Alliance Meeting : मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance Meeting) संयोजकपदासाठी अखेरच्या क्षणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव मागे पडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. शरद पवार यांचे सर्वपक्षीयांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा फायदा आघाडीला व्हावा असा होरा यामागे असल्याचे सांगितले जात आहे. (NCP National President Sharad […]
Aurangabad, Osmanabad : शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad ) शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्यानुसार औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मनाबादचं नाव धाराशिव करण्यात आलं आहे. मात्र केंद्र सरकारकडूनही या निर्णयला मंजुरी मिळाली होती. पण, आता त्यानंतर नामांतराच्या बदलाला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने […]