Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारने लक्ष दिलं नाही तर गाठ आमच्याशी असल्याचा इशाराच स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chatrapati) थेट दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी आज दिल्लीत राज्यातील सर्व खासदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले असल्याचंही संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं आहे. […]
Prakash Ambedkar : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू आहे पण ते अधिवेशन सुरू आहे असं वाटत नाही. त्यात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळत नाही. जे विरोधकांनी मांडायला पाहिजे ते सत्ताधारी मांडत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी मांडायला पाहिजे ते विरोधक मांडत आहेत. त्यामुळे हा लोकशाहीचा तमाशा आहे, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश […]
Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank) घोटाळा चांगलाच गाजला आहे. यातच या घोटाळ्यावरून दिवंगत खासदार दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांच्यावर देखील खूप टीका झाली होती. दरम्यान बँकेचे ठेवीदार आता चांगलेच संतापले काही दिवसांपूर्वी गांधींच्या बंगल्यासमोर देखील निदर्शने केली होती. तर आज काही ठेवीदारांनी थेट नगर अर्बन बँकेत जाऊन दिवंगत माजी खासदार […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : नागपूर : सत्तेत येऊन दीड वर्षे झाली. पण अद्याप ना मंत्रिमंडळ विस्तार झाला ना आयोग आणि ना महामंडळांवरील नियुक्त्या झाल्या. आता लोकसभा निवडणुका अगदीच तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा होईल, त्यापूर्वी महामंडळ अन् आयोगांवरील नियुक्त्या तरी मार्गी लावा, अशी मागणी करत शिवसेना प्रतोद भारत गोगावले यांच्या नेतृत्वात […]
Shahajibapu Patil : माझं एकही पत्र अद्यापर्यंत फेल गेलेलं नाही, दुष्काळ संपवण्यासाठी सर्वच मंत्र्यांनी माझ्या पत्राला मंजुरी देत भरघोस निधी दिल्याचं काय झाडी काय डोंगार फेम आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत शहाजीबापूंनी आत्तापर्यंत पाण्यासाठी केलेल्या संघर्षाचा उलगडाच केला आहे. Rajyasabha MP Suspend : लोकसभेनंतर राज्यसभेतही मोठी […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी विधानसभेमध्ये आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसंदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या दीड वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडला. तसेच यावेळी त्यांनी सरकारसाठी शेतकऱ्यांचे अश्रू जास्त महत्त्वाचे आहेत. असे देखील अधोरेखित केलं आहे. Rajyasabha MP Suspend : लोकसभेनंतर राज्यसभेतही मोठी कारवाई! विरोधी पक्षातील 34 खासदार निलंबित… […]