Weather Update in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या राज्यातील तापमानात वाढ झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे […]
Jayant Patil ED notice : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. न्यायालयाचा हा निर्णय येत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली होती. ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
Ujjwal Nikam On Supreme Court Judgement: राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच राहणार आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी नेमलेला व्हीप हा सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविला आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही न्यायालयाने फटकारले आहे. अध्यक्षांना ‘त्या’ आमदारांना अपात्र करावेच लागेल, ठाकरे गटाच्या वकिलांनी […]
Abhishek Manu Singhvi : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याप्रकरणी नेमका काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहेत. आता याप्रकरणावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी महत्वाचे विधान केले. अध्यक्षांनी सत्यतेचा मार्ग अवलंबला तर त्यांना या […]
Eknath shinde : आज राज्यातील सत्तासंघर्षाचा (maharashtra Political Crisis)निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)दिला आहे. यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना दिलासा मिळाला आहे. त्यानंतर विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या निकालाचं मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)स्वागत केलं आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांना अलर्टच्या राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अशातच आज […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचे […]