कितीही बैठका घेतल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फाईट देण्याची ताकद कोणामध्येच नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यात आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. संजय राऊतांच्या टीकेनंतरच संजय गायकवाडांनी(Sanjay Gaikwad) संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. […]
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) अभ्यासक्रमात नवीन बदल करण्यात आले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने एमए द्वितीय वर्ष चौथा सेमिस्टरचा अभ्यासक्रम बदलला आहे. आता केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (BJP) इतिहास अभ्यासक्रमात शिकवला जाणार आहे. त्यासाठी काँग्रेस (Congress) आणि कम्युनिस्ट पक्षाचा […]
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव पुरस्कार सोहळा उद्या 31 ऑगस्ट रोजी प्रवरानगर येथील धनंजय गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात पार पडणार आहे. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष […]
कोरोनानंतर सिरम इन्टिट्युटने देशाला आणखी एक संजीवनी दिली आहे. कोरोना काळात कोरोना संकटातून देशातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सिरमने लस तयार केली होती. ही लस सर्व नागरिकांना मोफत देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सिरमने अभिमान वाटणारी कामगिरी केली आहे. पंढरपूरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, 300 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश#SHIVSENA #BJP #EKNATHSHINDE https://t.co/dovZdKDcAx — […]
मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं महत्व कमी झाल्याची चर्चा सुरू असतांना दुसरीकडे मात्र अजूनही शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. राज्यभरातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अशाचत आता ठाकरे गटाला (Thackeray group) आणखी एक धक्का […]
राज्यात आता तीन पक्षांचं सरकार स्थापन झालं आहे, त्यामुळे राजकीय समीकरण आधीपेक्षा खूपच बदलल्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यंत्र्यांना मनातला मुख्यंमंत्री कोण? असा सवाल केल्यास तिन्ही नेत्यांकडून वेगवेगळचं उत्तर मिळेल हेच कोणीही बोल शकतं, पण असं घडलं नाही. एका वृत्तवाहिनीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मुलाखत झाली. या […]