Raj Thackeray On Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाचा निर्मय संभ्रमात टाकणारा आहे. कोर्टाची भाषा ही लवकर कळत नाही. मला देखील माझ्यावर झालेल्या केसेसमुळे अनेक नोटीस आल्या आहे. पण वाचल्यावर कळत नाही की सोडलय की अटक केलीय, असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले […]
Sanjay Raut on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले. या निकालावर आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत न्यायालयाच्या या निकालावर भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या आधारावर […]
Five People Died In Parbhani : परभणीच्या सोनपेट तालुक्यातील भाऊंचा तांडा येथे सेफ्टी टँकची स्वच्छता करताना एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले असून एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ‘तो’ निर्णय घ्यावाच […]
Sanjay Raut News : शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे या सरकारला जावंच लागणार आहे. या सरकारचे आता फक्त तीन महिने राहिले आहेत. न्यायालयाने शिंदे-फडणवीसांना उघडं पाडलं आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकावर हल्लाबोल केला. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले. तसेच राज्य […]
Bachchu Kadu on Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते. त्यानुसार आता लवकरच हा रखडलेला विस्तार होणार असल्याची माहिती आहे. आता या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर […]
Ajit Pawar On Sushma Andhare : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना बोलताना चांगलेच सुनावले आहे. सुषमा अंधारे यांनी काही दिवासंपूर्वी सातारा येथे एका कार्यक्रमात बोलताना अजितदादांची तक्रार शरद पवारांकडे केली होती. माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका होते त्यावर विधानसभेत त्यांनी आवाज उठवला नसल्याचे अंधारे म्हणाल्या होत्या. […]