Eknath Khadse : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. राज्याच्या राजकारणात पक्षांतराला वेग आला असून याचा फटका शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाही बसला आहे. खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीची वाट धरलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा घरवापसी करत भाजपचा (BJP) झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाजपचे […]
Maharashtra Rain : मागील दोन ते आठवड्यांपासून पावसाने सगळ्या राज्यातच दडी (maharashtra Rain) मारली आहे. त्यामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे. ऑगस्ट महिन्यात कुठेच पाऊस झाला नाही. आता हा महिना दोन दिवसांनी संपेल. त्यानंतर सप्टेंपबर महिन्यात तरी पाऊस होईल का असा प्रश्न विचारला जात असतानाच हवामान खात्याने पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. सप्टेंबर महिन्यात फारसा […]
Girish Mahajan on Ajit Pawar : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीतील दोन्ही गटांकडून सभांचा धडाका लावण्यात आला आहे. आतापर्यंत एकमेकांविरोधात बोलताना सावध भूमिका घेणारे नेते आता उघडपणे टीका करू लागले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या एन्ट्रीने शिंदे गटातील नेत्यांची खदखद वाढत चालली आहे. अजित पवार गटातील आमदारांना खातेवाटप करताना सरकारमधील काही […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे महत्त्वाचे धरणेही भरली नाहीत. जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पालकमंत्री व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe)यांनी जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक घेतली आहे. यात अधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना करण्याच्या सूचनाही विखे यांनी केल्या आहेत. गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी […]
Ashutosh Kale VS Snehalata Kolhe : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्याने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील (Kopargaon Constituency) चित्र बदललं आहे. एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) आता एकत्र दिसू लागले आहेत. दोन्ही नेत्यांकडून आम्हालाच तिकीट मिळणार असा दावा केला जातोय. […]
मागील अनेक वर्षांपासून रखडलेली आरोग्य विभागाची भरती होणार असल्याचं दिसून येत आहे. राज्यात लवकरच 12 हजार पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे आता आरोग्य भरतीची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. अहमदाबादमध्ये रंगणार विश्वचषकाचा शानदार उद्घाटन सोहळा; 10 संघाच्या कर्णधारांची हजेरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विभागात […]