राजाराम कारखान्यावर केलेल्या आरोपाची कागदपत्रे घेऊन संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात हजर आहे. तुम्हीदेखील डी. वाय. पाटील साखर कारखान्याची कागदपत्रं घेऊन बिंदू चौकात यावं. असं खुलं आव्हानच अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आमदार सतेज पाटलांना (Satej Patil) दिलं आहे. राजाराम सहकारी कारखाना निवडणुकीवरून पाटील आणि महाडिक गटामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. आज महाडिक गटाकडून […]
Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी देखील देखील कोसळल्या आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. येणाऱ्या काही तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने देण्यात […]
Dhananjay Mahadik Attack Satej Patil : राजाराम सहकारी कारखाना निवडणुकीवरून आमदार सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. नुकतेच पाटील यांच्या गटातील 27 उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलं होते. त्यानंतर पाटील यांनी महाडिकांवर हल्लाबोल केला होता. आता त्यांना प्रत्युत्तर देताना धनंजय महाडिक म्हणाले सतेज पाटील हे सगळीकडे सांगतायत मी 96 कुळी पाटील […]
Amravati : बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला झटका देणारी घटना घडली आहे. ज्या भाजपने देशाला काँग्रेसमुक्त करण्याचा विडाच उचलला आहे त्याच भाजपने चक्क काँग्रेसला बळ देणारे काम केले आहे. एरव्ही हे दोन्ही पक्ष एकमेकांचे हाडवैरी. दोघांत विस्तवही जात नाही. नेते तर एकमेकांवर अगदी खालच्या भाषेत टीका करतात. मात्र, अमरावतीत बाजार समितीच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी […]
काल पुण्यात पाऊस पडला त्यानंतर अनेक भागात विजेचा प्रॉब्लेम निर्माण झाला, याची अडचण सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून मांडली. त्यावर महावितरण कडून नेहमीच्या पद्धतीने ट्विट केलं होत. पण त्यावर सोशल मीडियात झालेल्या टीकेनंतर आता महावितरणला उपरती झाली आहे. त्यांनी आपलं पाहिलं ट्विट डिलीट करून नवीन उत्तर दिल आहे. काय होत प्रकरण? काल पुण्यात पाऊस पडला त्यानंतर […]
Ambedkar Jayanti : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक उत्कर्षाकरीता पेटविलेल्या क्रांतीच्या मशालीचे एक जनक होते. या महान कर्तृत्ववान देशभक्ताने भारतीय घटनेच्या माध्यमातून देशात समानतेचं व सन्मानाचे कार्य केले आहे. बाबासाहेब कोणत्या एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते तर भारत देशातील सर्व समाजाचे नेतृत्व करणारे महापुरुष होते असे गौरवोद्गार महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील […]