Decision Regularize Encroachment Rural Areas : येत्या काळात वाळू धोरणात सुटसुटीतपणा आणून वाळू वाहतूक करिता खूली परवानगी देण्यात येईल. ओबीसी समाजाच्या घरकुलासाठी मोदी आवास योजना केंद्र शासन आणत आहे. यात मागेल त्याला घरकुल देण्यात येईल. गायरान जागेवर बांधण्यात आलेले घरकुले नियमित करण्यात येतील. अशा महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे […]
2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा दिवस. महाराष्ट्रातूव काँग्रेस नेस्तनाबूत झालं होतं. 48 पैकी मोजून एक जागा निवडून आली आणि ती होती चंद्रपूरची. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा 44 हजार 763 मतांनी पराभव केला होता. अगदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही त्यांच्या मतदारसंघातून, म्हणजे नांदेडमधून पराभूत झाले होते. […]
काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं निधन झालं. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी आज (30 मे) पहाटे अखेरचा श्वास घेतला. ते 47 वर्षांचे होते. 26 मे रोजी त्यांना नागपूरमध्ये किडनीवरील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने दिल्लीला हालविण्यात आलं होतं. धानोरकर यांच्या पश्चात पत्नी-आमदार प्रतिभा धानोरकर आणि […]
Nashik Crime : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं हताश झालेल्या आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प इंथ घडली आहे. पण ज्या तरुणानं मुलींच अपहरण केलं त्याच्या घरासमोर मुलीच्या मृत आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की रविवारी […]
समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर शहरात आले होते. आता पुन्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ३१ मे रोजी नगर जिल्ह्यात दोन ठिकाणी येणार आहेत. ३१ मे रोजी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला दोघे येत आहेत. त्यानंतर निळवंडे धरणातून डाव्या कालव्यातून […]
अशोक परुडे: प्रतिनिधी Balasaheb Thorat Vs Radhakrishna Vikhe: प्रवरा नदीवर निळवंडे धरण (Nilwande dam) उभारणे, त्याचे कालवे, उपचाऱ्या तयार करण्यासाठी तब्बल पन्नास वर्षांचा कालावधी लागला. या धरणाच्या पाण्यावर शेती बागायती होईल, या आशेने एक पिढी सरली आहे. आता धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण होत आले आहे. या कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व […]