- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘ही तर शिंदे सरकारच्या कंबरड्यात शेतकऱ्यांनी मारलेली पहिली लाथ’; राऊतांचा घणाघात !
Sanjay Raut News : राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यंदाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला निर्विवाद यश मिळालं असून शेतकऱ्यांनी शिंदे सरकारच्या कंबरड्यात मारलेली ही पहिली लाथ आहे,अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आढावा, ‘आग्र्यात […]
-
‘बारसू’वर आंबेडकरांचा संताप ! म्हणाले, आपले सत्ताधारी केंद्रातून फोन आल्यावर..
Prakash Ambedkar on Barsu Refinery : कोकणातल्या बारसू रिफायनरी (Barsu Refinery Project) प्रकल्पावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन तीव्र झाले आहे. राजकीय प्रतिक्रियाही येत आहेत. सत्ताधारी प्रकल्पाचे समर्थन करत आहेत. तर विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात आहे. या मुद्द्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही […]
-
Market Committee Election : आजही बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी अन् निकालही जाहीर होणार
Market Committee Election : राज्यात (maharashtra)सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (APMC Election)रणधुमाळी सुरु आहे. काही मतदान होऊन निकालही जाहीर झाला आहे. तर काही ठिकाणचे निकाल अद्यापही बाकी आहेत. आज काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi)झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप […]
-
भाकरी कसली फिरवताय, .. त्याला वेळ, काळ… वय असतं राणेंचा पवारांवर निशाणा
narayn rane on shrad pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षातील बदलासाठी काही दिवसापूर्वी आता भाकरी फिरवायांशी वेळ आली असे वक्त्यव्य केलं होत. यांच्या या वक्तवयावरून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांवरती टीका केली आहे. आता कसली भाकरी फिरवताय .. त्याला वेळ, काळ… वय असतं आता तुमचे वय निघून […]
-
काकाच्या 40 वर्षांच्या सत्तेला पुतण्याकडून सुरुंग, आमदार क्षीरसागरांची एकहाती सत्ता
APMC Result : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यापैकी अनेक बाजार समित्यांचे निकाल घोषित झाले आहे. अनेक ठिकाणी दिग्गजांना फटका बसला आहे. यातच बीडमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. काकांच्या 40 वर्षाच्या सत्तेला पुतण्याकडून सुरुंग लावण्यात आला आहे. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव […]
-
नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी गतिमान करा, महसूल मंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नविन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी आपल्या जिल्हयात गतिमान करण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज दिले. महसूल मंत्री विखे – पाटील यांनी […]









