- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
संजय राठोडही भिडले ! म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन; भ्रष्टाचारी औषध विक्रेत्यांना पाठिशी घालू नका
Sanjay Rathod : शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या कार्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप औषध विक्रेते संघटनेने केला असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत तक्रार केली आहे. या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने […]
-
बहुचर्चित ‘पुढारी वडा’च्या खोडाला पालवी फुटली, आमदार रोहित पवारांकडून फोटो शेअर
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे एक निसर्गप्रेमी असल्याचं दिसून येत आहे. आमदार रोहित पवारांनी जाखमेडच्या पुढारी वडाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत झाडाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सने कमेंटही केल्या आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही दिवसांपूर्वीच तोडण्यात आलेल्या पुढारी वडाच्या खोडाचं विंचरणा नदीकाठी पुनर्ररोपण करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी […]
-
नितेश राणे येणार आता अडचणीत ? अॅट्रासिटीचा दाखल करण्याची मागणी
नगरमधील कापड बाजारात काही व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्याचे पडसाद जोरदार उमटले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या जखमींची विचारपूस केली होती. राणे यांनी पोलीस, महानगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी राणे यांनी महापालिका आयुक्तांना शिवी हासडली होती. Atiq Ahmed : अतिक अहमद ज्या खुनाच्या खटल्यात पहिल्यांदाच तुरुंगात गेला, तो […]
-
विधीमंडळाचे अधिवेशन बोलवा, नानांचं राज्यपालांना पत्र
Nana Patole On Action : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील 14 श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता हे मृत्यू घष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे असून […]
-
श्री सदस्यांचे मृत्यू सरकारने घडवून आणलेत; आव्हाडांचा सरकारवर गंभीर आरोप
Jitendra Awhad On Shinde Goverment : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून दिला जाणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. या सोहळ्यानंतर जवळपास 20 लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. यावरुन विरोधी पक्षाकडू सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवरी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद […]
-
“देशपांडेच्या जीवाला किंमत आणि श्री सदस्यांचा जीव…” संदीप देशपांडेचं उदाहरण देत अंधारेंचा भाजपला टोला
“देशपांडेचा जीवाला किंमत आहे आणि श्री सदस्यांचा जीव भाजपच्या लेखी कस्पटासमान आहे का?” अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज भाजपवर केली आहे. Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 […]









