- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Budget Session : पोलिसांसाठी विधिमंडळामध्ये आमदार जगताप आक्रमक
अहमदनगर : ‘अहमदनगरच्या पोलिसांच्या घराचा प्रश्न प्रलंबित आहे. पोलीस कर्मचारी हा रात्रंदिवस ड्युटी करतो. त्यामुळे या लोकांच्या राहण्याची व्यवस्था देखील चांगली असावी कारण अहमदनगरच्या पोलिसांना अजूनही ब्रिटीश कालीन मोडकळीस आलेल्या क्वार्टर आहेत. 2019 ला त्याठिकाणी वीजेच्या शॉर्टसर्कीटने दुर्दैवी मृत्यू झाल्याची देखील घटना घटली होती. त्यानंतर पोलिसांच्या नव्या घराचा प्रस्ताव देखील शासनाकडे मांडण्यात आला आहे. तर […]
-
Basavaraj Bommai : बोम्मईंच्या विधानानं कर्नाटक-महाराष्ट्र वाद पुन्हा पेटणार
Maharashtra-Karnatak Border : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Basavaraj Bommai ) यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. सीमाभागातील महाराष्ट्र सरकारच्या योजना रोखणार असल्याचे ते म्हणाले आहेत. यावेळी ते बेळगाव येथून बोलत होते. त्यांनी केलेल्या या विधानाने महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील सीमावर्ती भागातील 865 गावात चालणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या योजना आम्ही रोखणार […]
-
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांनी पेटवली चूल; गॅसदरवाढीचा केला निषेध
मुंबई : ‘या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.. खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.. बजेटमध्ये भोपळा देणार्या सरकारचा धिक्कार असो.. महागाई वाढवणार्या सरकारचा धिक्कार असो..’ अशा घोषणांनी आज विधिमंडळाचा परिसर दणाणला. वाढती महागाई (Inflation) आणि गॅस दरवाढीच्या (LPG Price Hike) निषेधार्थ आज […]
-
12th Paper Leak : केवळ गणितच नव्हे तर, फिजिक्स अन्… ; गुन्हे विभागाच्या माहितीने खळबळ
12th Paper Leak : बारावी पेपर फुटी प्रकरणी आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. गणिताच्या पेपरसोबतच फिजिक्स आणि केमेस्ट्रीचाही पेपर फुटला होता, अशी खळबळजनक माहिती क्राईम ब्रांचनं दिली आहे. 27 फेब्रुवारीला फिजिक्स तर 1 मार्चला केमेस्ट्रिचा पेपर फुटल्याचं क्राईम ब्रांचनं म्हटले आहे. Budget Session : पोलिसांसाठी विधिमंडळामध्ये आमदार जगताप आक्रमक पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून कोठोर […]
-
Live Blog | सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली; आज दिवसभरात कोर्टात काय घडलं?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील सुनावणीचा आजचा दिवस शेवटचा ठरला आहे. काल सुनावणीच्या दरम्यान तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडली आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर करण्यात आलं. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद संपल्याचं जाहीर केलं आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आज दिवसभरात न्यायालयात काय घडलं.
-
महाविकास आघाडीचं ठरलं ! लोकसभेच्या जागावाटप फायनल, अशी असेल विभागणी
लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवधी असला तरी महाविकास आघाडीने मात्र लोकसभेसाठी कंबर कसली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर महाविकास आघाडीतील एकवाक्यता अजून वाढली आहे. त्यामुळे याच आधारावर लोकसभा निवडणुकांच्या चर्चेसाठी महाविकास आघाडीची बैठक झाली असून या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या काही बैठका झाल्या आहेत. या बैठकीमधून लोकसभा […]









