- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
आमच्याबरोबर निवडून आले आणि आमच्यापासून पळून गेले, राम शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल
अहमदनगर : भाजप निवडणुकीला घाबरत आहे म्हणून ते निवडणुकांपासून पळ काढत आहेत अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली होती. यावर भाष्य करताना भाजप आमदार राम शिंदे यांनी दानवेंवर टीका केली आहे. जे आमच्याबरोबर निवडून आले आणि आमच्यापासून पळून गेले, त्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते असं वक्तव्य करतात अशा शब्दात शिंदे यांनी […]
-
कसब्यात राडा, भाजपच्या बीडकरांकडून काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण
Kasaba By Election : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळत आहे.आताही पुन्हा असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही निवडणुका भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यात आता येथे भाजपच्या गणेश बीडकरांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर […]
-
आधी भाजपवर गुन्हे दाखल करा; ‘त्या’ फोटोवर रुपाली ठोंबरेंचे स्पष्टीकरण
kasba By Election : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (Kasba By Election) मतदान करतानाचा फोटो सोशल मिडियावर शेअर केल्याच्या प्रकारामुळे चांगलाच गदारोळ उठला आहे. या मुद्द्यावर आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare patil) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मुळात हा फोटो मी काढलेलाच नाही. कसब्यातील मतदारांनीच मला हा फोटो पाठवला होता. तो फोटो मी […]
-
Chatrapati Sambhajinagar : नामांतराच्या मुद्द्यावरुन खासदार जलील यांनी कोणालाही सोडलं नाही…
संभाजीनगर : माझ्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी खूप फडफड करत असल्याचं खोचक विधान छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय. खासदार जलील नवी मुंबईत एमआयएमच्या राष्ट्रीय संम्मेलनात बोलत होते. दरम्यान, खासदार जलील यांच्या खोचक विधानानंतर राज्यात कलगीतुरा रंगणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदार जलील म्हणाले, माझ्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी खूप फडफड करत आहेत. देवेंद्र म्हणतात […]
-
कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा, आज 32 वा दिवस
मुंबई : मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन व्हावे या मागमीसाठी चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज ३२ वा दिवस आहे. कर्नाटक राज्यात कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी समिती स्थापन होते मग महाराष्ट्र राज्यात कधी होणार असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत. इतर राज्यात जसे केंद्र सरकारच्या […]
-
बारामतीत येऊन अजित पवारांचे बारा वाजवून दाखवाच; राष्ट्रवादीने स्वीकारले राणेंचे चॅलेंज
पुणे : ‘नारायणराव राणे, (Narayan Rane) तुमचे आव्हान राष्ट्रवादीने (NCP) स्वीकारले आहे. आपण बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजवून दाखवाच..’ असे आव्हानच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी (NCP Challenges Narayan Rane) दिले आहे. याबाबत काकडे यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. वाचा : Narayan Rane : उद्धव ठाकरेंकडे राहिले तरी […]










