- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
साईभक्तांसाठी आनंदाची बातमी : शिर्डीत रात्रीचेही विमान उडणार
मुंबई: शिर्डीत (Shirdi) दर्शनाला जाणाऱ्या साईभक्तांसाठी तिसरी आनंदाची बातमी आहे. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झाला. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू झाली आणि आता नाईट लँडिंगची (Night Landing) सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्यांना रात्री प्रवास करुन […]
-
मी जितेंद्र आव्हाडांना ठोकणार, धमकी प्रकरणात नवा ट्विस्ट
ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड धमकी प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. शाहरुख सय्यद नामक व्यक्तीने महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी फोन करुन आव्हाड यांना ठोकणार असल्याची धमकी दिल्याचा दावा केला आहे. शाहरुख सय्यद यांच्या दाव्यानंतर ठाण्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी मला फोन करुन […]
-
Ravikant Tupkar यांनी तुरुंगातून बाहेर येताच सरकारला दिला इशारा
अकोला : शेतकऱ्याच्या (Farmeres)सोयाबीन (Soyabean) आणि कापसाला (Cotton) दर मिळत नाही. पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला. फासावर जाण्याची वेळ झाली तरी चालेल पण आता मागे हटणार नसल्याचं ते म्हणाले. आज (दि.16) सकाळी रविकांत […]
-
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार ? ; सर्वोच्च सुनावणी पूर्ण, निकालाची प्रतिक्षा
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील (Eknath Shinde ) आज अखेर पूर्ण झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सविस्तर आणि मुद्देसूद युक्तिवाद गेले तीन दिवस केला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना अनेक प्रश्न विचारत त्यांची बाजू समजावून घेतली. या सुनावणीत नबाम रेबिया या प्रकरणाचा वारंवार उल्लेख झाला. या प्रकरणानुसार सर्वोच्च न्यायालय […]
-
…म्हणून अमोल कोल्हेंचा शिवजन्मोत्सवावर बहिष्कार
पुणे : शिवनेरी गडावर भगवा ध्वज असावा, अशी केंद्र आणि राज्य (Central And State Government)सरकारकडं बऱ्याचदा मागणी केली आहे. परंतु आजपर्यंत भगवा ध्वज न लावल्यानं शासकीय शिवजन्मोत्सवावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी बहिष्कार टाकलाय. अमोल कोल्हे म्हणाले की, शिवजयंती साजरी करणारच आहोत, पण किल्ले शिवनेरीच्या शासकीय शिवजन्मोत्सवावर बहिष्कार टाकला आहे. शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा […]
-
Supreme Court : लोकांना विकत घेऊन मविआ सरकार पाडले : कपिल सिब्बल
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी शिंदे (Eknath Shinde) गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदे व ठाकरे गटाच्या वकिलांत जोरदार खडाजंगी उडाली. लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडले असा युक्तिवाद कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी केला. गुवाहाटीत बसून महाराष्ट्रातील सरकारसंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकत नाही. आमदार विलीन झाले […]









