- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
कर्डिले-सातपुते वाद उफाळला : केडगावला पुन्हा जुन्या जखमांची आठवण
अहमदनगरः केडगाव हे नगर शहरातील उपनगर. पण गेल्या अनेक वर्षांपासून ते राज्याला माहित आहे. कारण म्हणजे तेथील राजकारण, त्यातून होणारे गुन्हे आणि वर्चस्ववाद होय. पाच वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीतील वादातून येथेच दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या झाली होती. हे हत्याकांड राज्यभर गाजले. त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या केडगावमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली […]
-
…वरना वक्त के पहले फकिर, गुलाबराव पाटलांची खास शैलीत टीकेची झोड
जळगाव : जो आम्हाला आडवा येईल, त्याचा सत्यानाश होणार असल्याचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटलांनी विरोधकांना दिला आहे. ते जळगावमधील पारोल्यात विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतल्याचं दिसून आलंय. कार्यक्रमादरम्यान, गुलाबराव पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातील शेरेबाजी करत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडल्याचं दिसून आलं. “जमीर बेचनेवालो […]
-
अमित शाहा कोल्हापूरला येताच शिंदे सेनेच्या दोन खासदारांचे टेन्शन वाढले
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री अमित शाहा कोल्हापूरला येत असल्याने शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या खासदारकीवर टांगती तलवार येते की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शाहा यांच्या या दौऱ्यामुळे शिंदे गटाच्या या दोन्ही खासदारांचे टेन्शन वाढल्याची स्थिती सध्या कोल्हापूरातील राजकीय परिस्थितीवरुन दिसून येतेय. त्यातच भाजपला दोन्ही जागांची अपेक्षा असणार, […]
-
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षांत आज महत्त्वाचा निकाल, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर आज महत्वाचा निकाल हाती येणार आहे. दरम्यान या सत्ता संघर्षावर आज सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी 7 सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. त्याबाबत आज निकाल जाहीर होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या […]
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राजभवन परिवाराकडून अलविदा…
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अखेर राजभवन परिवाराच्यावतीने हृद्य निरोप देण्यात आला आहे. यावेळी राजभवनातील कर्मचार आणि अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह त्यांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांनाही निरोप देण्यात आलाय. राज्यपालांना निरोप देण्यात आल्यानंतर त्यांना उद्या भारतीय नौदलाच्यावतीने मानवंदना […]
-
Sushma Andhare : 18 वर्षांपूर्वी हरवलेला सुषमा अंधारेंचा भाऊ सापडला
शिवसेना ठाकरे गटाच्या ( Shivsna Thakrey Camp ) नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare) यांनी एक भावनिक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 18 वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला भाऊ सापडला आहे, अशी माहिती दिली आहे. अतिशय भावनिक शब्दात त्यांनी ही पोस्ट लिहली आहे. 18 वर्षांपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याने घर सोडले होते, असे अंधारे यांनी […]









