Politics Of Health Ministers : राजकारणात एखादे मिथक असतं. जसं की रामटेक बंगला. हा बंगला मिळालं की मंत्रिपद जातं. भ्रष्टाचाराचा आरोप होतो. या बंगल्यात राहणारा कधी मुख्यमंत्री होत नाही. तसंच मंत्रालयातील दालन 602 बाबत आहे. 1999 मध्ये छगन भुजबळांना हे दालन मिळाले होते. पण 2003 ला बनावट स्टॅम्प घोटाळ्यात भुजबळांचे मंत्रिपद (Maharashtra Politics) गेले. नंतर […]
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीपर्यंत ही लाडकी बहीण योजना सुरू ठेवतील, मात्र नंतर ही योजना महायुती सरकार कायमस्वरुपी बंद करेल,
अहिल्यानगर ते पुणे थेट 125 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिलीयं.
भोकरदन तालुक्यातील आन्वा येथून एका खडी क्रशरवर कामाला असलेल्या तीन बांगलादेशी ( Bangladeshi) तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले.
बीड येथील धस, जरांगे आणि आव्हाड यांचा मोर्चा स्वत:च्या स्वार्थासाठी होता, कोणालाही न्याय मिळवण्यासाठी तो मोर्चा नव्हता.
काही वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वातावरण दुषित झालं असल्याचं म्हणत अभिनेते सुशांत शेलार यांनी आमदार सुरेश धस यांच्या विधानाचा निषेध केलायं.