- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या, माणिकराव दिलखुलास पण… विखेंचा कोकाटेंना सल्ला अन् रोहित पवारांना टोला
- 8 months ago
- 8 months ago
- दीड कोटींच्या खंडणीचा फटका! अहिल्यानगर LCB मध्ये खांदेपालट; आहेर यांची बदली, नवे पोलीस निरीक्षक कोण?8 months ago
-
एकनाथ खडसे… काय तुझी ही व्यथा…! लोढासोबत फोटो पोस्ट करत महाजनांचा पलटवार
Girish Mahajan यांचे हनीट्रॅपचे कनेक्शन असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला आहे.
-
जयंत पाटलांचा इशारा खरा ठरला! हर्षल पाटलांच्या आत्महत्येनंतर जुना VIDEO होतोय व्हायरल…
Jayant Patil Video Viral : सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील या 35 वर्षीय कंत्राटदाराने (Harshal Patil End Life) आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. हर्षल यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम पूर्ण करूनही शासनाकडून थकीत देयके मिळाली नाहीत. आर्थिक विवंचनेतून त्यांनी शेतामध्ये (Jayant Patil Video Viral) गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. विशेष […]
-
खळबळजनक! हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं दिवसाढवळ्या अपहरण, बेदम मारहाण करत पुलावरून फेकून दिलं
Hotel Bhagyashree Owner Kidnapping : हॉटेल भाग्यश्री ‘नाद करतो काय, यायलाच लागतंय’. पुन्हा एकदा चर्चेत आलंय. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी (23 जुलै) एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील चर्चेतील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अज्ञात इसमांकडून अपहरण करण्यात (Crime News) आलं. ही घटना हॉटेलसमोरच उघडपणे घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ (Hotel Bhagyashree Owner […]
-
बनावट सह्यांवर 31 जणांना सरकारी नोकरी! छ. संभाजीनगरमधील घोटाळ्याने खळबळ
Chhatrapati Sambhajinagar PWD Recruitment Scam : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सार्वजनिक बांधकाम विभागात एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही जाहिरात, अधिकृत भरती प्रक्रिया किंवा परीक्षा न घेता, फक्त स्कॅन आणि मॉफ करून बनवलेल्या सह्यांचा आधार घेत 31 जणांना शासकीय सेवेत भरती (PWD Recruitment Scam) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा घोटाळा गेल्या दहा वर्षांत, […]
-
मोदी-शहांनी निर्माण केलेली ‘विंचवांची शेती’; ठाकरेंचं मुखपत्र निवडणूक आयोगावर भडकलं
Thackeray Criticize Amit Shah PM Modi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून (Saamana Article) भारतीय निवडणूक आयोगावर जहरी टीका करण्यात आली आहे. या अग्रलेखात सध्याचा निवडणूक आयोग मोदी-शहा यांनी उभारलेली विंचवांची शेती असल्याचं म्हटलं आहे. लोकशाही विषारी बनवण्याचे पाप याच आयोगाच्या माध्यमातून घडले असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, […]
-
‘देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व…’; संजय राऊतांची गडकरींसाठी खास पोस्ट
देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!









