पवन कल्याण हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यात पाळज आणि देगलूर येथे सभा घेतली.
सुरेश धस म्हणा्ले, पंकजाताई, तुम्ही असं करायला नको हवं होतं. तुमचे पीए फोन करतात आणि अपक्ष उमेदवाराला मतदान करायला सांगतात.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान
जलील हे सुरवातीच्या वीस फेऱ्यांपर्यंत आघाडीवर होते. मात्र, नवव्या फेरीत इम्तियाज यांची ५३ हजारांची आघाडी अकराव्या फेरीपासून कमी होत गेली.
मराठा समाजातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पण ऐनवेळी जरांगे यांनी आपल्याला राजकारणात पडायचं नाही.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांचा पराभव करत विजय मिळवलायं.