- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
अवघा महाराष्ट्र शोकाकुल; विरार दुर्घटनेत आणखी दोन मृतदेह हाती, एकुण 17 जणांचा मृत्यू, बचावकार्य अजुनही सुरू
Virar building collapse two more bodies recovered in rescue operation still underway : विरारच्या नारंगी फाटा परिसरात मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी रमाबाई नावाची इमारत अचानक कोसळली. ही चार मजली इमारत कोसळली तेव्हा या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. पण आता मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा 17 वर येऊन पोहोचला आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये एका चिमुकलीचा […]
-
… तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर लाखो लोक उतरणार; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा
Laxman Hake On Manoj Jarage Patil : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील
-
“तुम्ही तीन महिने झोपले होते का, फडणवीसांनी तर..”, आरक्षण आंदोलनावरून सपकाळांचा सरकारला सवाल
भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजाला दिलेले आश्वासन पाळावे.
-
Manoj Jarange : मोदींचं नाव घेत जरांगेंचं आंदोलन नव्या वळणावर; कंडका कधी पडणार सांगितलं…
Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर, सरकार उलथवून टाकण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. तसेच आंदोलनाचे एकूण सात टप्पे असतील असे सांगत आरक्षणाचा कंडका कोणत्या टप्प्यात पडणार यावर तसेच राज्य सरकार मी नाही तर, मोदी आणि शाहचं उलथवून टाकतील असे जरांगेंनी म्हटले आहे. […]
-
नियमांत आंदोलन व्हावा, आम्हाला अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट
Devendra Fadnavis On Manoj jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य
-
मोठी बातमी! मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंचा गैरसमज दूर करणार, कुठे होणार चर्चा?
Radhakrishna Vikhe Will clear Manoj Jarange Misunderstanding : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची केव्हाही तयारी आहे. आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत महायुती सरकारने (Mahayuti) जे काम केले, तसे निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात होवू शकले नाही. केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत टिका करुन, आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. महाविकास […]









