- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
‘तो’ अहवाल ठाकरेंनीच स्वीकारला, तेव्हा कुठे गेले होते तुमचे मातृभाषा प्रेम?, सामंतांचा सवाल
- 9 months ago
- 9 months ago
- 9 months ago
-
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान! विजय वडेट्टीवार संतापले…
Minister Vijay Wadettiwar Reaction On BJP MLA Babanrao Lonikar : सध्या राज्यात आमदार बबनराव लोणीकर (BJP MLA Babanrao Lonikar) यांच्या वक्तव्यामुळं राजकारण तापलेलं आहे. शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशातून चालतात. भाजप मंत्र्यांचा हा उद्धटपणा आणि भाषा म्हणजे सत्तेची आलेली मस्ती आणि भाजपचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन काय हे स्पष्ट करतो.माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेले […]
-
दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते; भास्कर जाधवांची पुन्हा खदखद, ठाकरे गटात खळबळ
Bhaskar Jadhav हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा भास्कर जाधवांनी तशा आशयाचे एक स्टेटस ठेवले आहे.
-
मोदींनी तुझ्या बापाला 6 हजार पेरणीला दिलेत; लोणीकरांची जीभ घसरली, राजकीय वर्तुळात खळबळ
BJP MLA Babanrao Lonikar Controversial Statement On Trollers : भाजपचे (BJP) परतूरचे आमदार बबनराव लोणीकर हे अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावर सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)यांची जीभ घसरली आहे. लोणीकर हे मोदींचे अंधभक्त आहेत, अशी टीका काही जणांनी केली होती, त्यांच्यावर टीका करताना लोणीकरांचा तोल गेलाय. आपल्या भाषणातून लोणीकरांनी सोशल […]
-
तावरेंची ‘दादांना धोबीपछाड’; वयावरुन हिणवलं…पण चंद्रराव तावरेंनी सांगवी गटात बाजू सारली
Chandrarao Taware Wins Against Ajit Pawar Nilkantheshwar Panel : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा (Malegaon Sugar Factory Election) निकाल काल जाहीर झाला. सगळ्या राज्याचं अन् सहकार क्षेत्राचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होतं. या निवडणुकीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखाली नीळकंठेश्वर पॅनलने दणक्यात विजय मिळवला. त्यांच्या पॅलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या. तर शरद पवारांच्या बळीराजा […]
-
वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात कपात होणार, CM फडणवीसांची मोठी घोषणा
CM Devendra Fadnavis : दररोज वाढत असणाऱ्या महागाईत सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
-
Ahilyanagar : वाद विकोपाला! ८ वीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला संपवलं
सीताराम सारडा विद्यालयात एका विद्यार्थ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळकरी विद्यार्थ्यानेच दुसऱ्या विद्यार्थ्याचा खून केला.









