सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात अनेक मोठे निर्णय घेऊन झाल्याचा उल्लेख करत देशाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही नवीन कामे सुरू केली आहेत.
महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या चिल्लर नाण्यांचा मोठा आकडा मोजण्याची जबाबदारी देण्यात आली. तीन कर्मचाऱ्यांनी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सरकारच्या विविध विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
Maneka Gandhi Statement Non Vegetarians Traitors To Contry : भारताच्या माजी महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी (Maneka Gandhi) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पर्यावरणीय चिंता आणि मांसाहारी अन्नावर बोलताना मेनका गांधी यांनी दावा केलाय की मांसाहारी अन्न (Non Vegetarians) खाणारे “देशद्रोही” आहेत. वन्यजीव आणि पर्यावरणावर […]
वाल्मिक कराड याला बुधवारी पुन्हा एकदा केज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. याठिकाणी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे.