मराठा समाज कधीच कुणावर अन्याय करत नाही. तो कायम सर्वांना सोबत घेऊन चालतो. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
गतवेळी अशोकराव मानेंना ऐनवेळी उमेदवारी दिली. काही अडचणीमुळे अनेकांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे निसटता पराभव झाला. पाच वर्षांत अशोकराव माने
आज विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमगार्ड्सची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य केली आहे
ऊसतोड कामगारांच्या झोपडी व साहित्याला 10 हजारांचे, वैयक्तिक अपघातात उपचारासाठी 50 हजार रुपयांचं, लहान बैलजोडी मृत झाल्यास 75 हजार
'दुसऱ्यांना त्रास देऊन आमदार होता येत नाही, त्यासाठी तुम्हाला हिम्मत लागते,' विरोधक राजे ईडीच्या मदतीने त्यांना त्रास देत आहेत
भारताला भविष्याचा मार्ग दाखवण्यासाठी सामाजिक समरसता आणि सद्भावना महत्त्वाची आहे असंही भागवत यावेळी म्हणाले.