- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
हिंदी सक्तीची हा भाजपचा कट; मराठी अभ्यास केंद्राच्या अध्यक्षांचा खळबळजनक आरोप
BJP’s conspiracy to force Hindi Deepak Pawar allegations : महाराष्ट्रात पहिले ते पाचवी तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून केला जात (Hindi Language Controversy) आहे. सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्तीची हा भाजपाचा (bjp) कट असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार (Deepak Pawar) यांनी […]
-
राजकोट किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांसाठी पुन्हा बंदी; शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दीड महिन्यापूर्वीच झालं होत अनावरण
नव्या पुतळ्याचे अनावरण गेल्या महिन्यातच करण्यात आले होते. मात्र, चौथऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे. त्यामुळे आता...
-
वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडली; रुग्णालयात न घेऊन जाता तुरुंगातच उपचार
वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. मोक्काअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय.
-
Malegaon Election : ‘मी त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही’ अजित पवारांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
Ajit Pawar Statement On Malegaon Sugar Factory Election Supriya Sule : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील ब वर्ग संस्था प्रतिनिधीमधून मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही पद्धतीने चालणारी ही निवडणूक असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. प्रतिनिधी निवडण्याचा […]
-
तोंड पाटिलकी का करताय? गेल्या 48 तासांत आंदोलन का नाही झालं? हिंदी सक्तीवरून मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष ठाकरे बंधूंवर भडकले
Deepak Pawar Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्य सरकारने पहिलीपासून विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या तिसऱ्या भाषेच्या पर्यायावरून सध्या राज्यामध्ये सर्व स्तरावरून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र यामुळे नेमकं काय नुकसान होणार ( Hindi Language Controversy) आहे. हिंदी सक्तिमागे कोण आहे? यासंदर्भात लेट्सअप मराठीने मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासोबत विशेष संवाद साधला. […]
-
दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी तुमची योग्य वेळ… राऊतांचा फडणवीसांवर घाव
योग्य वेळी कर्जमाफी करु. ही योग्य वेळ कधी येणार? असा प्रश्न शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला.









