- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
दिल्लीच्या निकालापूर्वी राहुल गांधी नॅरेटिव्ह सेट करतायत : CM फडणवीस यांचा आरोप
मुंबई : मतदार कुठून आले, कुणाचे नाव यादीत आले, कोणाचे कमी झाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने दिली आहेत. राहुल गांधी आता कव्हर फायरचा प्रयत्न करत आहेत. खोटं बोलून स्वत:चं समाधान करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे, दिल्लीच्या निकालापूर्वी नॅरेटिव्ह सेट करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल […]
-
Santosh Deshmukh murder : ‘कृष्णा आंधळेला ठार मारले असेल…’; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा दोन महिने झाले तरी तपास लागत नाही. त्याची हत्या देखील झाली असावी.
-
राजकारणातील पोरकटपणा…फक्त कॅसेट वाजवणं सुरू, प्रवीण दरेकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
BJP Leader Pravin Darekar Criticize Supriya Sule : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार सु्प्रिया सुळे, संजय राऊत देखील उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. शेवटच्या टप्प्यात अतिरिक्त मतदान झालंय. त्यांची नावं, पत्ते द्यावे निवडणूक आयोगाने सांगावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केलीय. यावर आता भाजप नेते प्रवीण […]
-
VIDEO : मोठं संकट… शुद्ध आणि स्वच्छ हवा पाहिजे, लाईफस्टाइल कोच ल्यूक कोउटिन्होचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
Luke Coutinho On Clean Air In Mumbai : लाईफस्टाइल कोच कोउटिन्हो यांनी (Luke Coutinho) देशातील हवेच्या शुद्धतेवरून (Clean Air) मोठा प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनाच या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केलीय. ल्यूक कोटिन्होने म्हटलंय की, मी सामाजिक कार्यकर्ता किंवा योद्धा नाहीये. मी या देशाचा एक सामान्य नागरिक आहे. […]
-
अर्रर्र! 77 हजार व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक, ‘स्काइप’च्या हजारो अकाउंटवर कारवाई, प्रकरण नेमकं काय?
Home Monistry Blocked 77000 WhatsApp Numbers Digital Arresters : संपूर्ण देशात डिजीटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांची मोठी फसवणूक (Cyber Crime) होत आहेत. नागरिकांना गंडा घालण्याचं प्रमाण वाढलंय. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार (Home Monistry) अलर्ट मोडमध्ये आलंय. केंद्रीय गृहमंत्रालयाने यांसदर्भात पावले उचलली आहेत. ‘आयफोरसी’ म्हणजेच इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटरच्या माध्यमातून काम सुरू आहे.’आयफोरसी’ ने देशभरातली […]
-
मतदार याद्यांत घोळ, पाच महिन्यांत लाखो मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Elections) खळबळजनक दावा केला.









