- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
जळगाव रेल्वे दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा; रामदास आठवलेंची मागणी
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना रेल्वे मंत्रालयाने सांत्वनपर निधी द्यावा. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी
-
मोठी बातमी! महाराष्ट्रात 3 लाख रोजगाराच्या संधी, CM फडणवीसांनी केला रिलायन्ससोबत 3 लाख कोटींचा करार
दावोस दौऱ्यात आता फडणवीसांनी रिलायन्स इंडस्ट्रीज सोबत करार केलाय. रिलायन्स महाराष्ट्रात 3 लाख 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
-
मोदींच्या कार्यकाळात प्रवाशांचा जीव स्वस्त, कवच योजना केवळ जुमलेबाजी; रेल्वे अपघातावरून कॉंग्रेसची टीका
पूर्वी रेल्वेचे तिकिटं स्वस्त होती, पण सध्या प्रवाशांचा जीव स्वस्त झालाय, मोदींनी आणलेली कवच योजना ही निव्वळ जुमलेबाजी आहे - नाना पटोले
-
जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर, CM फडणवीसांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
-
वाल्मिक कराडला जामीन मिळणंही अवघड, किमान ६ महिने मुक्काम तुरुंगातच असणार?
वाल्मिक कराडच्या समर्थकांनी कितीही मोठी वकिलांची फौज उभी केली तरी कराडला पुढचे काही महिने तुरुंगात काढावे लागणार.
-
आकाचा मुलगाही गोत्यात येणार? सुरेश धसांचा ‘महादेव मुंडे’ खून प्रकरणाला हात…
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण ताजे आहे. या प्रकरणातील आठ आरोपींना अटक झाली आहे. या सर्वांवर मोक्का लावून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर तिसरा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अद्यापही फरार आहे. त्याला वाँटेड घोषित करण्यात आले आहे. एकूण तीन पातळ्यांवर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या सगळ्या […]








