CM Eknath Shinde : विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आम्हाला लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) लखपती होतांना पाहायचं आहे. आता तुम्हाला फक्त वर्षाला भाऊबीज मिळणार नाही, तर दर महिन्याला […]
महायुती सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षात जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना
प्रदीप रामचंदीनी यांनी उल्हासनगरमधील भाषणात म्हटलं होतं की, ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री बनतात. आता राजकारणाची
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. पराभव समोर
मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी जालना जिल्ह्यातील अनेक उमेदवार रात्री अंतरवलीत दाखल झाले होते. रात्री उशीरापर्यंत बैठक झाली.
नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात एका विद्यमान आमदाराने आपल्या पत्नीसाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे