औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण कोणीच करत नाही. तुमचेच लोक करत आहेत. तेच कुदळ फावडी घेऊन फिरत आहेत.
कायदा हातात घेण्याची परवानगी कुणालाच देणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झालं तरी सोडलं जाणार नाही.
सोमवारी रात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील काही भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
नागपूरच्या महाल परिसरानंतर हंसपुरी भागातही तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे. या भागात 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात
Aurangzeb Tomb Controversy Dispute Between Two Group In Nagpur : औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याचे संतप्त पडसाद संपूर्ण राज्यात उमटल्याचं राहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर नागपुरात (Nagpur) आज मोठा राडा झालाय. नागपूरच्या महाल परिसरातील शिवाजी चौक आणि परिसरात तणावाचं वातावरण आहे. आज सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर […]
Jayakumar Rawal यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.