- Letsupp »
- vidarbha
विदर्भ
-
ओबीसी आरक्षणावर सरकारचा दरोडा, गुगलीने कुणाला फसवलं?, हरिभाऊ राठोडांनी स्पष्टच सांगितलं
Haribhau Rathod on Maratha Reservation : ‘मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले आहेत. जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले आहेत. राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा आहे. सरकारने गुगली टाकली. सरकारने एकतर जरांगेंना फसवलं किंवा ओबीसींना तरी फसवलं. हैद्राबाद गॅझेटसंबंधी जीआर काढून मागच्या दाराने जर मराठा […]
-
राज्यात पुन्हा धो धो पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी; जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Rain Alert : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे
-
छत्री बाहेर काढा विश्रांतीनंतर आज पुन्हा ‘कोसळ’धार; ‘या’ 7 जिल्ह्यांना अलर्ट जारी
राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून 7 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
-
हुश्श! आजपासून पावसाचा जोर ओसरणार; कशी असणार पावसाची स्थिती, जाणून घ्या
गुरुवारपासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार काल दुपारपासूनच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती.
-
राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची
पावसाने राज्यात मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय.
-
सावधान! पुढील पाच दिवस धोक्याचे, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होणार; हवामान विभागाचा इशारा
16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिला आहे.








