- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
सोलापुरात महाविद्यालयीन तरूण-तरुणीची आत्महत्या
सोलापूर : जिल्ह्यातील (Solapur) कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. दोघांचेही मृतदेह खाली उतरवण्यात आले असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्या की घातपात यावरुन चर्चेला उधाण […]
-
Petrol Pump : पंपावर काय ही फसवणूक, पेट्रोल मिळण्याआधीच मीटर पडले…
ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर अनेकदा शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना होत असतात. यावर फार कारवाई देखील होताना दिसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये एका पेट्रोल पंपावर शेतकऱ्याची फसवणूक होताना शेतकऱ्याने पेट्रोल पंपवाल्याला रंगेहात पकडले आहे. यानंतर संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Oscars 2023 मध्ये नाटू-नाटू गाण्यावर करणार परफॉर्म, […]
-
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission)अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) ह्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. चाकणकर या 27 फेब्रुवारी रोजी नगर दौऱ्यावर येणार आहे. त्यांचा जिल्हा दौरा जारी झाला असून याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. असा असणार आहे दौरा सोमवार दि.27 फेब्रुवारी, 2023 रोजी रात्री 8-00 वाजता पुणे […]
-
आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत भर पडल्याची एक घटना घडली आहे. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 40 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांकडून पैसे घेत त्यांची 40 कोटींची फसवणूक केली, असा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. कोल्हापुरातील मुरगुड पोलिस ठाण्यात […]
-
Solapur : शेतकऱ्याची थट्टा, 5 क्विंटल कांद्याचे मिळाले फक्त 2 रुपये
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एक शेतकरी कांदा विकण्यासाठी 70 किमी दूर गेला, परंतु त्याचा 512 किलो कांदा केवळ 1 रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला. अशाप्रकारे, शेतकऱ्याला 512 रुपये मिळाले, ज्यामध्ये कांदा बाजारात नेण्यासाठी लागणारा खर्च वजा करून त्याला फक्त 2 रुपये मिळाले. शेतकऱ्याच्या कांद्याचा दर्जा निकृष्ट असल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे. शेतकरी 70 किमी दूर […]
-
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांपासून राज्य सरकार पळ काढतंय; अंबादास दानवेंची टीका
अहमदनगर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Elections of local self -government organizations) भाजप जाणीवपूर्वक घेत नाही, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार आव्हान देतात की, दम असेल तर ताबडतोब निवडणुका घ्या. मात्र शिंदे-फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून पळ काढत आहे. राज्यातील जनमत हे सरकारच्या बाजूने मुळीच नाहीये, त्यामुळे निवडणूका सरकार घेत नाही, असं विधान […]









