मुंबई : अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला होता. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असंही ते विधी मंडळात म्हणाले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात विरोधकांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तर भारतीय जनता पक्षासह इतर संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. त्यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, त्यावेळी ते […]
अहमदनगर : जिल्ह्याचा नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जिल्ह्याचे नामांतर व्हावे अशी मागणी जिल्ह्याबाहेरील काही नेते मंडळी करू लागले आहे. आता याच नामांतराच्या विषयावरून राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपले मत मांडले आहे. यावेळी बोलताना विखे म्हणाले, नामांतराचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाहीये. औरंगाबादला संभाजीनगर करा अशा चर्चा आजवर आपण […]
अहमदनगर : जिल्ह्यातील कोविड उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच कोविड उपाय योजनांची पाहणी केली. केंद्रीय यंत्रणेने कोविडची लाट पुन्हा येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने १९ कोटी रुपये जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सुविधेसाठी […]
अहमदनगर : शहराचे नाव अहिल्यादेवी नगर करावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेत केली होती. यावर अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपले मत आज प्रसार माध्यमांजवळ व्यक्त केले. जिल्ह्या बाहेरील व्यक्तीने नामांतराची मागणी करणे संयुक्तिक नाही, असे त्यांनी सांगितले. खासदार विखे म्हणाले, अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नाव बदलावे ही मागणी कुठेही […]
अहमदनगर: माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांना संपविण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे. नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीनंतर आमदार पाचपुते गटाच्या १० सदस्यांनी उगारलेल्या राजीनामा नाट्यावर आमदार पाचपुते यांचे पुतणे काष्टी गावचे सरपंच साजन पाचपुते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खंत व्यक्त केली. तसेच राजीनामा देण्याआगोदर ज्या जनतेनी निवडून दिले होते, त्या जनतेला देखील […]
अहमदनगरः अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराबाबत शिंदे-भाजप सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. सरकारने नगर महापालिकेला पत्र पाठवून महासभेत नामांतराचा प्रस्ताव घेऊन बहुमताचा ठराव पाठवण्याचे आदेश दिला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकरांनी विधानपरिषदेत केली होती. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मागवण्यात आल्याने अहमदनगर महापालिकेतील अधिकारी गोंधळून गेले […]