- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
अहमदनगर, नाशिक जिल्ह्याच्या विभाजनाच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
अहमदनगर : नाशिक विभागाच्या विभाजनाच्या घोषणेनंतर आता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांचही विभाजन करण्यासंदर्भातील हालचाली राज्य सरकारकडून सुरु असल्याचं समोर आलं आहे. नाशिक विभागात अंतर्गत येणाऱ्या जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र नवा विभाग सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जळगाव पारोला इथं पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
-
बिनविरोध संचालक, आज थेट चेअरमन! Jayant Patil पुत्राची जोरदार राजकीय एंट्री
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा मुलाचा आज राजकारणात अधिकृतपणे प्रवेश झाला आहे. मागील काही काळापासून प्रतीक पाटील (Pratik Patil) राजकारणात सक्रिय होणार याची चर्चा होती, याच या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. प्रतीक पाटील यांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यांनतर आता प्रतीक पाटील यांची नेमणूक कारखान्याच्या चेअरमनपदी […]
-
कर्डिले-सातपुते वाद उफाळला : केडगावला पुन्हा जुन्या जखमांची आठवण
अहमदनगरः केडगाव हे नगर शहरातील उपनगर. पण गेल्या अनेक वर्षांपासून ते राज्याला माहित आहे. कारण म्हणजे तेथील राजकारण, त्यातून होणारे गुन्हे आणि वर्चस्ववाद होय. पाच वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीतील वादातून येथेच दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या झाली होती. हे हत्याकांड राज्यभर गाजले. त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या केडगावमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली […]
-
Ahmednagar Politics: नगरमध्ये दडपशाही, दादागिरी वाढली; सातपुतेंचा कर्डिलेंवर गंभीर आरोप
अहमदनगरः दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji kardile) यांचे समर्थक आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते (Dilip Satpute) यांचे समर्थक आमने-सामने आले होते. त्यातून दगडफेक झाली असून, परस्परांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आता दिलीप सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्डिले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दडपशाही करणे, दादागिरी करणे, असे आरोप सातपुते […]
-
साईभक्तांसाठी आनंदाची बातमी : शिर्डीत रात्रीचेही विमान उडणार
मुंबई: शिर्डीत (Shirdi) दर्शनाला जाणाऱ्या साईभक्तांसाठी तिसरी आनंदाची बातमी आहे. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झाला. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू झाली आणि आता नाईट लँडिंगची (Night Landing) सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्यांना रात्री प्रवास करुन […]
-
विरोधकांना आरोप करण्यासाठी.., Radhakrishna Vikhe Patil यांचा टोला
अहमदनगर : विरोधकांच्या छातूर-मातूर आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नसून आता विकासकामांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच नाव न लगावला आहे. विखे पाटील आज संगमनेरमध्ये वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, विरोधकांबद्दल जे काही सांगायचं आहे ते […]








