- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
Ahmednagar Agricultural Festival : पौष्टिक तृणधान्याच्या उत्पादनात अहमदनगर जिल्हा अग्रेसर राहावा – पालकमंत्री विखे
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन घेऊन आपला जिल्हा राज्यात तृणधान्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली. न्यू आर्टस, कॉमर्स ॲड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कृषिविभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा, […]
-
Anna Hazare : नगर जिल्हा नामांतराला अण्णांचा पाठिंबा, ‘मी सदैव तुमच्यासोबत’
अहमदनगर : जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ (Punyashlok Ahilya Devi Holkar Nagar) असे करावे या मागणीसाठी‘नामांतर रथयात्रा’ (Naamantar Rath Yatra) काढण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पाठिंबा दिला आहे. मी सदैव तुमच्यासोबत असल्याचे अण्णांनी सांगितले. नामांतर रथयात्रेची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीपासून करण्यात आली होती. आज […]
-
Ahmednagar च्या नामांतरावर अहिल्यादेवीचे वंशज यशवंतराव होळकर म्हणतात…
अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) नामांतराच्या चर्चा जोरात सुरू असतानाच आता नामांतराच्या मागणीसाठी गुरुवारपासून (दि.९) नगर जिल्ह्यात रथयात्रा सुरू झाल्याने राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या नामांतराची आणि विभाजनाची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी (ता. जामखेड) या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावापासून रथयात्रेला प्रारंभ होत आहे. या रथयात्रेची राज्याच्या राजकारणात जशी चर्चा होत आहेत […]
-
..तर लोकशाहीवरचा विश्वास उडणार, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य
अहमदनगर : शंभर कोटींच्या बदल्यात मंत्रिपद मिळत असेल आणि असं झालंच तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म गाव असलेल्या चौंडीपासून अहमदनगरचे अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर करण्यासाठी काढण्यात आलेल्या रथयात्रेला आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली यावेळी ते बोलत होते. Cow Hug […]
-
सहकारी संस्था हवी? भाजप जिल्हाध्यक्षाचे पत्र आणा! : Atul Save यांची बेधडक घोषणा
अहमदनगर : काही वर्षांपासून राज्यातील नव्या सहकारी संस्थांच्या नोंदणीचे (Registration of Co-operative Societies) काम बंद करण्यात आले होते. ते काम आम्ही परत सुरु करत आहोत. नव्या सहकारी संस्थाची मान्यता थेट मंत्रालयातून होणार आहे. यासाठी स्थानिक भाजपच्या जिल्हाध्यक्षाची शिफारस लागणार आहे, अशी घोषणा सहकार मंत्री अतुल सावे (Cooperation Minister Atul Save) यांनी आज शहर भाजपच्या बैठकीत […]
-
Gulabrao Patil म्हणाले, अरे येतानाही पाणी लागतंय अन् जातानाही
सातारा : मला गुलाब भाऊ नाही तर पाणीवाला बाबा व्हायचं आहे, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील (Water Supply Minister Gulabrab Patil)यांनी केलं होतं, त्यावर माझ्यावर विरोधकांनी बरीच टीका केली, असं मंत्री पाटील यांनी सांगितलं. पाणीपुरवठा खातं मिळाल्यानंतर लोकांनी हिणवलं, त्यावर मी सांगितलं की, अरे येतानाही पाणी लागतंय अन् जातानाही लागतंय, यासह विविध […]









