- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
मोठी बातमी! केंद्र सरकारकडून सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ; खा. लंकेंच्या पाठपुराव्याला यश
- कर्जतमध्ये रंगणार अजिंक्यपद महाराष्ट्र केसरीचा थरार! जिल्हा तालीम संघाच्या वतीने रोहित पवारांना पत्र2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
राहुल सोलापूरकर सारख्यांच्या जिभा हासाडायला पाहिजे; उदयनराजे भोसले संतापले
Udayan Raje Bhosale यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावर संताप व्यक्त केला.
-
शेती, आरोग्याच्या प्रश्नावर खासदार निलेश लंके आक्रमक; संसदेत उठविला आवाज
MP Nilesh Lanke Raised Agriculture Health Issues : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत (Parliament) सादर केला. अर्थसंकल्पानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) शेती आणि आरोग्याच्या प्रश्नावर अर्थसंकल्पात तरतुद नसल्याविषयी लोकसभेत आवाज उठविला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरीकांसाठी तरतुद केली नसल्याबद्दल […]
-
अहिल्यानगर नामांतर याचिकेत प्रशासनाने सक्षम भूमिका घ्यावी; आमदार संग्राम जगताप
MLA Sangram Jagtap On Ahilyanagar name change petition : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म गाव असलेल्या जिल्ह्याला अहिल्यानगर (Ahilyanagar) नाव देण्यात आले आहे. याबाबत शासन आदेश पारित झालाय. प्रशासकीय पातळीवर नामांतर करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाने या नामांतराबाबत उत्स्फुर्त स्वागत केले आहे. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी नामांतराबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केलाय. या दाव्यात […]
-
नगरकरांची डोकेदुखी वाढली! जिल्ह्यात जीबीएसचा शिरकाव, सिव्हिल सर्जन म्हणाले…
Patients Of Guillain Barré Syndrom found in Ahilyanagar : राज्यभरात जीबीएस (GBS) नावाच्या आजाराने थैमान मांडलंय. पुणे शहरात देखील या आजाराचे रूग्ण आढळले होते. त्यानंतर आता अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात देखील जीबीएसने शिरकाव केलाय. यामुळे नगरकरांची डोकेदुखी वाढलं असल्याचं समोर आलंय. गुलीयन बॅरी सिंड्रोम (Guillain Barré Syndrom) (जीबीएस) नावाच्या आजाराचे अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात संशयित चार रुग्ण […]
-
हत्याकांड…खून…नगर जिल्ह्यात चाललंय काय? 48 तासांत 3 हत्येच्या घटना
Three Murders in 48 hours in Ahilyanagar : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेदिवस ढासळू लागली आहे. 48 तासांत तीन हत्येच्या घटना झाल्याचं समोर आलंय. जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. मंदिर परिसरातच त्यांचं शीर आणि जवळच्या विहिरीत धड आढळून आलं (Crime News) […]
-
वाचाळवीर… शास्त्री महाराजांचं वक्तव्य जातीयवादी! मराठा समाज संतापला
Maratha Samaj Aggressive After Mahant Namdev Shastri Statement : मंत्री धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत, असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्री यांनी (Mahant Namdev Shastri) केलंय. त्यानंतर मराठा समाजात (Maratha Samaj) मोठं संतापाचं वातावरण आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) भगवानगडावर दाखल झाले होते. यावेळी […]









