State Transport Corporation ने राज्यातील इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले. याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.
खासदार संजय राऊत यांनी राज्यातील आर्थिक परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करत अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
दोन दिवस मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Malegaon Bomb blast तील निर्दोष सुटलेल्या सुधाकर चतुर्वेदी यांनी स्फोट आणि 26/11 च्या हल्ल्यविषयी बोलताना शरद पवारांवर गंभीर आरोप केले.
अंजली दमानियांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारच्या मित्रा संस्थेत मानद सल्लागार म्हणून नियुक्ती झाली.