राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
मराठा, ओबीसी, एससी, एसटी या सगळ्यांनी आरक्षणावरुन एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे.
पवारांच्या राष्ट्रवादीवर कधीच जातीचं लेबल नव्हते ते कुणी लावलं ते आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई होते. रस्त्यांच्या दुरावस्थेवर गडकरींनीही हात जोडले तर आम्ही कोण?
सोलापुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला आणि घराला तलावाचं स्वरुप आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर जारी केला. त्याचं श्रेय फडणवीसांना देत राज्यभर जाहिराती दिल्या. त्यातच एक निनावी लावलेली त्यावरून मंत्री बावनकुळे आणि आमदार रोहित पवार आमने-सामने आले आहेत.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रात मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलायं.