छत्रपती संभाजीनगरात उसळलेल्या दंगलीमुळे शहरात तणावाची परिस्थिती आहे. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यात आता येत्या 2 एप्रिल रोजी शहरात महाविकास आघाडीची सभा होणार असून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या सभेवरून ठाकरे व शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिंदे गटाचे आमदार […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण, खा. संजय राऊत यासारख्या अनेक नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं म्हणतं विरोधकांनी गृहमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. अशातच आता खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा एकदा […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. अगदी विरोधी पक्षातील नेत्यांसोबत शरद पवार हे अनेकदा व्यासपीठावर एकत्र दिसतात. शरद पवार हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. त्यांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. शरद पवार हे […]
पोलिसांनी आणि सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी मागणी करावी की, हायकोर्टाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर दंगलीची चौकशी करावी. माझा या सरकावर विश्वास राहिला नाही, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर दंगलीप्रकरणी पोलिसांनी ४०० ते ५०० लोकांवर गुन्हे दाखल केला. याच पार्श्वभूमीवर एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel )यांनी पोलिसांवर आणि राज्य सरकारवर […]
मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संस्थेतील माझे सहकारी व माजी सनदी अधिकारी शरद काळे यांच्या दु:खद निधनाने मला धक्का बसला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी आपली शोकभावना व्यक्त केली आहे. 1963 मध्ये भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेले शरद काळे यांनी अभ्यासू वृत्ती, शांत-संयमी स्वभाव, सचोटी या गुणांच्या बळावर राज्य […]
रायगडच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी नागरिक असलेली बोट आढळेल्याची माहिती काही वेळापूर्वी आली होती. त्यानंतर लगोलग मुंबई पोलिस या प्रकरणाच्या तपासाला लागले होते. नौदल आणि तटरक्षक दलाला ही बोट सापडली होती. या बोटीमध्ये दोन पाकिस्तानी तर 13 भारतीय नागरिक असल्याची माहिती होती. संशयित बोट दिसल्याचा कॉल आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिस […]