मुंबई – सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. आजच्या अर्थसंकल्पात […]
मुंबई : आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलीकडं अर्थसंकल्पात काहीही ठोस नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. आज अर्थसंकल्पीय अधिवेशात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर केलंय. पटोले म्हणाले, अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प […]
मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले की हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची […]
मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प अमृत कालातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले याचबरोबर “विशेषता पुढच्या २५ […]
मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala sitaraman) यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प (National budget)आहे, अशा शब्दांत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्रप्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार […]
नवी दिल्ली : अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी बजेट सादर करण्यापुर्वी सरकारवर विश्वास व्यक्त केला. ते म्हटले की, देश कोविडमधून सावरला आहे. सामान्य जनतेली काय मिळणार हे 11 वाजता कळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) बजेट सादर करतील. त्याअगोदर त्यांच्या नेतृत्वात त्यांचे सहयोगी पंकज चौधरी आणि सचिव सकाळी 9 वाजता राष्ट्रपती […]