नागपूर : बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Bageshwar Baba) यांना दिव्यशक्ती दाखवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav)यांना जीवे मारण्याची धमकी (Death threats)देण्यात आली. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Superstition Eradication Committee)राज्यभरातील कार्यकर्त्यांना फोनवर धमक्या देण्यात आल्या. सोशल मीडियावर (Socal Media)बदनामी करुन त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं […]
पुणे : सध्या मीडियामधून बातम्या ट्विस्ट केल्या जात आहेत. आपली बदनामी सुरू आहे. मीडियाने ते थांबवावं अन्यथा सत्ता परिवर्तनानंतर मीडियाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यात तू तू मैं मैं सुरू […]
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळं (Nashik Graduate Constituency Election)चर्चेत असलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवरील चर्चेसाठी एप्रिल महिन्यात तीन दिवसीय शिक्षण परिषदेचं (A three-day education conference)आयोजन केलं आहे. या परिषदेत शिक्षक, शिक्षक संघटना, शैक्षणिक संस्था(Educational institutions), शिक्षणतज्ज्ञ (Educationist)आणि सरकारचा शिक्षण विभाग (Education Department of Govt)या घटकांच्या प्रतिनिधींचा समावेश […]
अहमदनगर : महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) अहमदनगरमध्ये (Ahmednagar) आले असता त्यांनी तांबे पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठवली. तांबे कुटुंबातील वादात काँग्रेसला ओढू नये. मी बाळासाहेब थोरातांशी (Balasaheb Thorat) 12 जानेवारीला तांबे संदर्भात चर्चा केली होती. त्या चर्चेविषयी मी सध्या काही बोलणार नाही. योग्य वेळी बोलेन […]
पुणे : बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागले आहेत. सामाजिक कामाच्या नावाखाली बारामतीकर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता पाहत आहेत. परंतु, हे कुटुंब मात्र आपण सामाजिक काम करत आहोत, असा देखावा करत स्वतःचेच खिसे भरत आहेत. कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने शैक्षणिक संस्था निर्माण करून या कुटुंबाने बारामतीकरांना वाऱ्यावर सोडले, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली. […]
पुणे : अपला भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे कायम खेड्यांकडे चला असा विचार मांडत होते. परंतु, पंडित नेहरू (Pandit Nehru) यांनी या विचारांचा खून करून खेड्यांची लूट केली. तसेच शहरं मोठी केली. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावित झालेल्या पंडित नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खेडी भकास झाली आणि शेतकरी उध्वस्त […]