- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
वडेट्टीवारांच वक्तव्य म्हणजे असंवेदनशील मानसिकतेचा कळस; बावनकुळेंनी ‘त्या’ वक्तव्यावरून फटकारलं
- 8 months ago
- 8 months ago
- 8 months ago
-
भाजप प्रपोगंडा चालवतंय, वक्फवरून AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा गंभीर आरोप
AIMIM Chief Asaduddin Owaisi allegations On BJP : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी (Asaduddin Owaisi) वक्फच्या संपत्तीवरून भाजपला (BJP) घेरलंय. त्यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप भाजपवर केले आहेत. अनाथआश्रम खरेदी केलेत, त्यांना कायदेशीर करणे. भाजपच्या पाल्मफ्लेटमध्ये लिहिलंय की, 70 टक्के टक्के वक्फच्या (Waqf) प्रॉपर्टीत वाढ झाली आहे. जर 70 टक्के आहे, तर तुम्ही लिमिटेशन लावून […]
-
मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चौघांच जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर
रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई
-
Pahalgam Terror Attack ‘…तर पाकिस्तानसोबत युद्ध करा’, रामदास आठवलेंची मोठी मागणी
Ramdas Athawale : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 लोकांनी आपला जीव गमावला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठी मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असं विधान त्यांनी केलं. ते […]
-
मी कट्टर हिंदुत्ववादी, गोळ्या खाईल, पण कुराण…; नवनीत राणांकडून हिंदुत्ववादाचा एल्गार
मी कट्ट्रर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाईल, पण कुराण वाचणार नाही, असे म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा आपण कट्ट्रर हिंदुत्ववादी असल्याचं जाहीर केलं.
-
ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत, नाहीतर खुर्ची… योगेश कदम आणि नितेश राणे या दोन मंत्र्यांत जुंपली !
Nitesh Rane: गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. एफआयआरमध्ये कुणाचे नाव आले नसेल, कोण असेल वाचविणारे कुठे बसलेले आहेत.
-
पाणी बंद केल्याचं पत्र दिलंय, पण…; सिंधू करार थांबवल्याबद्दल आंबेडकर काय म्हणाले?
धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेत्र पत्रात उल्लेख नाही. याचा अर्थ असा की भारत सरकारने सिंधू करार रद्द केलेला नाही.










