- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
अहिल्यानगर नामांतर याचिकेत प्रशासनाने सक्षम भूमिका घ्यावी; आमदार संग्राम जगताप
MLA Sangram Jagtap On Ahilyanagar name change petition : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म गाव असलेल्या जिल्ह्याला अहिल्यानगर (Ahilyanagar) नाव देण्यात आले आहे. याबाबत शासन आदेश पारित झालाय. प्रशासकीय पातळीवर नामांतर करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाने या नामांतराबाबत उत्स्फुर्त स्वागत केले आहे. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी नामांतराबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केलाय. या दाव्यात […]
-
खरे ‘बदनामिया’ धनंजय मुंडेचं; दादागिरी ते हडपलेली जमीन, दमानियांचं सडतोड प्रत्युत्तर
Anjali Damania On Dhananjay Munde : मागच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) कृषीमंत्री असताना कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा
-
नगर अर्बन बँक ठेवीदारांना आनंदाची बातमी! बचाव समिती व ठेवीदार प्रतिनिधींच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Nagar Urban Bank घोटाळ्यानंतर आता या बॅंक ठेवीदारांना आनंदाची बातमी आहे. कारण बचाव समिती व ठेवीदार प्रतिनिधींच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले.
-
नगरकरांची डोकेदुखी वाढली! जिल्ह्यात जीबीएसचा शिरकाव, सिव्हिल सर्जन म्हणाले…
Patients Of Guillain Barré Syndrom found in Ahilyanagar : राज्यभरात जीबीएस (GBS) नावाच्या आजाराने थैमान मांडलंय. पुणे शहरात देखील या आजाराचे रूग्ण आढळले होते. त्यानंतर आता अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात देखील जीबीएसने शिरकाव केलाय. यामुळे नगरकरांची डोकेदुखी वाढलं असल्याचं समोर आलंय. गुलीयन बॅरी सिंड्रोम (Guillain Barré Syndrom) (जीबीएस) नावाच्या आजाराचे अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात संशयित चार रुग्ण […]
-
Video : अंजलीताई ‘बदनामियांनी’ अनेकांना बदनाम केलं, आता त्यांच्या एपिसोडमध्ये मी; मुंडेंचा पलटवार
Dhananjay Munde सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप केला. त्यावर धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले
-
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून कसे सुटले? लाच देऊन की बादशाहला चकवा देत पराक्रम गाजवून?
“पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंड्या वटवल्या याचे पुरावेही आपल्याकडे आहेत. महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याच अधिकृत पत्र घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी […]










